• Sat. Sep 21st, 2024

unseasonal rain news

  • Home
  • अवकाळी पावसानं मार्च महिन्याची सुरुवात, हवामान विभागाचा गारपीट होण्याचा अंदाज

अवकाळी पावसानं मार्च महिन्याची सुरुवात, हवामान विभागाचा गारपीट होण्याचा अंदाज

पुणे : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असताना आज सकाळी पुण्यात रिमझिम पाऊस पडला आहे. सदाशिव पेठ, कात्रज, पर्वती, तसेच उपनगरातील काही भागांमध्ये पाऊस झाला आहे. काल दिवसभर पुण्यामध्ये कडाक्याच्या ऊन…

अवकाळीचे दाटले ढग; काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल

नाशिक: उत्तर भारतात जोरदार अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्यानंतर त्याचा प्रतिकूल परिणाम मध्य भारतातही जाणवत आहे. त्यामुळे नाशिकमध्येही दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळीचे ढग दाटले…

अवकाळीचा पिकांना फटका; आठ हजार हेक्टर शेतीचे नुकसान, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी

पुणे: गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील सात हजार ८६३ हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंबाचे नुकासन झाले होते. त्यासाठी ११ कोटी…

अवकाळीचा मसाला बाजारालाही फटका; लाल मिरचीचे नुकसान, टंचाई भासून दर वाढण्याची शक्यता

नवी मुंबई: या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहेच. परंतु याचा विपरित परिणाम शहरी जनजीवनावरही होणार आहे. या पावसाने…

राज्यात अवकाळीने पीकसंकट; ‘या’ जिल्ह्यांना फटका, १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मुंबई: राज्यात दोन दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानाचा हा आकडा आणखी…

राज्याला अवकाळी पावसाचा फटका; ९० हजार हेक्टर पिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत

पुणे: राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यात…

अवकाळीनं वेळ साधली, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी, कोकणातील आंबा, काजू उत्पादक संकटात

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आंबा, काजू बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच अवकाळी पाऊस मध्यरात्रीनंतर सुरू झाला. या अवकाळी पावसामुळे अनेकांची…

मुंबईकरांची झोप उडाली, रात्रभर विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस; Video समोर

मुंबई: राज्याच्या विविध भागात अवकाळी पावासाने धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्री मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह मुंबईत पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे देखील…

आभाळ फाटलं, काळीज तुटलं; हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, अवकाळी पावसाने सारं हिरावलं

धाराशीव : राज्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भर उन्हाळ्यात सर्वसामान्य लोकांनी जरी या पावसाने काहीसा दिला असला तरी शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. द्राक्षे, आंबा,…

You missed