६७ वर्षांपूर्वी सुरक्षाकडं भेदून बाबासाहेबांच्या अस्थी आणल्या, वाचा प्रति चैत्यभूमीची कहाणी
कोल्हापूर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. मुंबईत चैत्यभूमीवर उचललेल्या जनसागराच्या साक्षीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते याचवेळी कोल्हापुरातील हुपरी येथील काही आंबेडकरी…
बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर भारताचे दोन तुकडे झाले असते: विजय वडेट्टीवार
परभणी: माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्केच्या आतून आरक्षण देण्याला विरोध आहे, असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेस नेते सिद्धार्थ…
नागपूर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी सज्ज; देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी दाखल
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या घटनेला यंदा ६७ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त २४ ऑक्टोबर, मंगळवारी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या ६७ व्या…
तेव्हा निजामाने बाबासाहेबांनाही आमीष दाखवले, पण… फडणवीसांनी प्रकाश आंबेडकरांना फटकारले
अकोला: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरुन बराच वादंग माजला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली…
बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सहजसोप्या भाषेत, भुऱ्याचं भाषण पुन्हा एकदा व्हायरल
जालना:काही दिवसांपूर्वी लोकशाहीवर भाषण ठोकून महाराष्ट्रात नाव गाजवलेल्या जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील कार्तिक वजीर यांनी आज शाळेत आयोजित कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. आपल्या त्वेषपूर्ण भाषणाने त्याने आज पुन्हा…