जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरु, छत्रपती संभाजीनगरची लेक बनली सहाय्यक लोको पायलट
छत्रपती संभाजीनगर: जालना येथून मुंबईसाठी धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसची सहायक लोको पायलट होण्याचा मान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या लेकीने मिळवला आहे. फुलंब्री तालुक्यातील पाल या गावातील २७…
जालन्यात मनोज जरांगेंच्या सभेत चोरट्यांनी हात मारला, तब्बल एक कोटींची चोरी,पोलिसांत तक्रार
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय, बॅनर समाजकंटकांनी फाडले अन् तरुणांना मारहाण
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रबिंदू आता जालना जिल्हा बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण करुन मराठा आरक्षणाचा विषय सरकारच्या प्राधान्यक्रमावर आणला आहे. मनोज जरांगे…
माता न तू वैरिणी! पाच दिवसांच्या बाळाला रेल्वेच्या स्वच्छतागृहात सोडलं, नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये खळबळ
जालना: नंदीग्राम एक्स्प्रेसच्या स्वच्छतागृहात एक पाच दिवसीय स्त्री जातीचे अर्भक आढळल्याची घटना गुरुवारी (२ नोव्हेंबर) रात्री ९:३० वाजेच्या सुमारास जालना रेल्वेस्थानकावर उघडकीस आली असून संबंधित चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात…
जालन्याच्या अंबादास म्हस्केची भरारी, परतूर ते जपान व्हाया मुंबई, ४९ लाखांच्या पॅकेजची नोकरी
अनंत साळी, जालना: जालना जिल्ह्याच्या परतूर शहरातल्या इंदिरा नगर भागात एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या बांधकाम मजुराच्या मुलाने देशातील नामांकित तंत्रज्ञान संस्था आयआयटी मुंबई येथून रजत पदक मिळविले आहे. अंबादास बंडू…
तक्रारदाराची भारी खेळी, तडजोडीचं नाटक; लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ अटक
जालना : जमिनीच्या वादाबाबात केलेल्या अर्जाची चौकशी करुन तक्रारदाराच्या बाजूने मदत करण्यासाठी जालन्यातील पोलिसाने लाच मागितली. ३० हजार रुपयांची लाच स्वीकारणारा अंबड पोलिस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक…
बोकडाच्या संरक्षणासाठी चार पाच जणांचा ताफा, लाखो रुपयांची हमी, शेतकऱ्यानं एवढी फिल्डिंग लावली कारण…
जालना: ईद येणार म्हटलं की डोळ्यासमोर येतात कुर्बानी देण्यासाठी विक्री होत असलेले वैशिष्टयपूर्ण बोकडे. ईदच्या निमित्ताने चर्चा असते ती बोकडाची. जालना जिल्ह्यात देखील अशाच एका बोकडची चर्चा सुरू आहे. विशेष…
Farmers Hunger Strike : आठ महिने होऊनही न्याय नाही, अखेर शेतकऱ्यांनी उपसलं उपोषणाचं हत्यार
Authored by अनंत साळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 May 2023, 8:04 pm Jalna Ambad Ghungarde Hadgaon Villagers Hunger Strike : शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे हे या आमरण…
त्या दोघींचं लग्न आहे… हेल्पलाइनचा फोन वाजताच चक्र फिरली, पथक घरी धडकलं अन् कुटुंबानं…
जालना : महाराष्ट्रात सध्या बालविवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकाच दिवशी २ बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीला यश आलं आहे. बाल संरक्षण कक्षाच्या दक्षतेमुळे जालना जिल्ह्याच्या परतूर व जाफराबाद…