• Mon. Jun 22nd, 2026

    Water crisis

    • Home
    • Maharashtra Water Crisis: पाण्याचा जपून वापर करा! मुख्यमंत्र्यांचा सल्ला, राज्यातील पाणीसाठा 25 टक्क्यांवर

    Maharashtra Water Crisis: पाण्याचा जपून वापर करा! मुख्यमंत्र्यांचा सल्ला, राज्यातील पाणीसाठा 25 टक्क्यांवर

    मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती ओढावली असून, त्याचे पडसाद मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले. प्राप्त माहितीनुसार राज्यातील धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, बैठकीत…

    : ‘समृद्ध’ गावातील चिमुरड्यांचा पाण्यासाठी जीवघेणी संघर्ष; विहिरीच्या गाळातून पाणी उपसण्याची वेळ

    Melghat Water Crisis: डिजिटल इंडिया आणि ‘हर घर जल’च्या घोषणा देणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेचे हे विदारक वास्तव मेळघाटाच्या दऱ्याखोऱ्यात उघडे पडले आहे. मेळघाट पाणीटंचाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: एकीकडे…

    Mumbai Water Cut : मुंबईकरांना ‘El Nino’चा मोठा फटका; 1 मे पासून पाणी कपातीच्या निर्णयाची शक्यता, BMC चा प्लॅन काय?

    मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्याने १ मे पासून मुंबईत ५ ते १५ टक्के पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे. तलावांतील पाणीसाठा किती शिल्लक?…

    लबाडांनो पाणी द्या; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा स्कुटीवरून प्रचार, पाणीप्रश्नी आंदोलन!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 May 2025, 8:10 pm छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. त्यासाठी लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलं आहे. या…

    मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; पाच जिल्ह्यांत ९७९ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या बिकट झाली आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात एकूण २०.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू…

    ‘उजनी’ उणे ३७ टक्क्यांवर; ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई, अनेक गावांत पाणीपुरवठा योजना संकटात

    म. टा. वृत्तसेवा, इंदापूर : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस उजनी धरणाची पाणीपातळी उणे ३७.४७ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणामध्ये एकूण पाणीसाठा ४३.५९ टीएमसी आहे. यामुळे धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील अनेक गावांची भूजल…

    राज्यातील जलसाठा ३८ टक्क्यांवर, कोणत्या जिल्ह्यातील धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी

    चंद्रपूर : उन्हाचे चटके जाणवू लागले असताना राज्यात लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांत केवळ ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. राज्यात सर्वांत कमी छत्रपती संभाजीनगर, तर त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात…

    पैनगंगा काठावरील ४७ गावांत जलसंकट, इसापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी

    म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : उमरखेड तालुक्यात जुलै महिन्यात अनेक गावांत अतिवृष्टी झाली. मात्र सध्या त्याच पैनगंगा नदीच्या काठावरील ४७ गावांत भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्याने…

    पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीटंचाईचे सावट! पाण्याचा वापर जपून करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. या संदर्भात पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह…

    शासनानं नियमितपणे जतला पाणी द्यावं, अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू : विश्वजीत कदम

    स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तसचं आटपाडी तालुक्यात देखील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जत मधील…

    You missed