• Sat. Sep 21st, 2024

Water crisis

  • Home
  • मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; पाच जिल्ह्यांत ९७९ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; पाच जिल्ह्यांत ९७९ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या बिकट झाली आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात एकूण २०.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू…

‘उजनी’ उणे ३७ टक्क्यांवर; ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई, अनेक गावांत पाणीपुरवठा योजना संकटात

म. टा. वृत्तसेवा, इंदापूर : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस उजनी धरणाची पाणीपातळी उणे ३७.४७ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणामध्ये एकूण पाणीसाठा ४३.५९ टीएमसी आहे. यामुळे धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील अनेक गावांची भूजल…

राज्यातील जलसाठा ३८ टक्क्यांवर, कोणत्या जिल्ह्यातील धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी

चंद्रपूर : उन्हाचे चटके जाणवू लागले असताना राज्यात लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांत केवळ ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. राज्यात सर्वांत कमी छत्रपती संभाजीनगर, तर त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात…

पैनगंगा काठावरील ४७ गावांत जलसंकट, इसापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : उमरखेड तालुक्यात जुलै महिन्यात अनेक गावांत अतिवृष्टी झाली. मात्र सध्या त्याच पैनगंगा नदीच्या काठावरील ४७ गावांत भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्याने…

पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीटंचाईचे सावट! पाण्याचा वापर जपून करण्याचे महानगरपालिकेकडून आवाहन

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. या संदर्भात पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह…

शासनानं नियमितपणे जतला पाणी द्यावं, अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू : विश्वजीत कदम

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तसचं आटपाडी तालुक्यात देखील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जत मधील…

उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईच्या झळा, मराठवाड्यात पाण्याचे टँकर साडेचारशे पार

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे, उन्हाचा पारा जसा जसा वाढत चालला आहे, तसा पाणीटंचाईचे चकटेही अधिक जाणवत आहेत. त्यामुळे तहानलेल्या…

तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा, दुष्काळाच्या झळा वाढल्या, खातगुण ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय

सातारा : सातारा जिल्ह्यातील खातगुण गावात जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावासमोर पाण्याचे भीषण संकट उभे आहे. गावात काही ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने प्रथमच महाराष्ट्र भूजल…

नाशिककरांनो लक्ष द्या! ‘या’ भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ आणि १०, तसेच नाशिक पश्चिममधील ७ आणि १२ अशा चार प्रभागांमध्ये शुक्रवारी (दि. २३) सकाळी नऊपासून पाणीपुरवठा बंद राहणार…

पाणीटंचाईच्या झळा तीव्र, मराठवाडा विभागात जानेवारीत टँकरची संख्या २५० पेक्षा अधिक

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: उन्हाळा सुरू होताच पाण्याचे चटके अधिक बसणार याची चाहूल जानेवारीच्या अखेरपासूनच जाणवू लागली आहे. तहानलेल्या गावाच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून, पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या…

You missed