• Fri. Mar 6th, 2026

    central government

    • Home
    • Supriya Sule | इंडिगो विमानसेवा विस्कळीत, भारत सरकारने ॲक्शन घ्यावी; सुप्रिया सुळे भडकल्या

    Supriya Sule | इंडिगो विमानसेवा विस्कळीत, भारत सरकारने ॲक्शन घ्यावी; सुप्रिया सुळे भडकल्या

    Maharashtra Times•6 Dec 2025, 12:10 pm Follow खासदार सुप्रिया सुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आलेल्या. दादरमधील चैत्यभूमी येथे येऊन सुप्रिया सुळेंनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी माध्यमांशी बोलताना सुळेंनी…

    उज्वल निकमांची राज्यसभेवर नियुक्ती, निकम परिवारात आनंद; एकमेकाला पेढे भरवले!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2025, 8:15 am ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर….नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीच्या निमित्ताने जळगाव शहरातील त्यांच्या घरासमोर फटाके फोडून…पेढे वाटून…

    शिवप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; किल्ल्यांबद्दल लवकरच महत्त्वाचा निर्णय? सरकारकडून हालचाली

    छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला एक महत्त्वाचा प्रस्ताव पाठवणार आहे. गडकिल्ल्यांची जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी महायुतीचं सरकार केंद्राकडे करणार आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…

    कापसाचे भाव कोसळले; केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केल्याचा परिणाम, शेतकरी संकटात

    यवतमाळ: केंद्र सरकारने ३२ मिमी कापसावरील आयात शुल्क कमी करताच मंगळवारी खुल्या बाजारात ३०० रुपये प्रती क्विंटलने भाव कोसळले. सोमवारी हे दर ७ हजार २०० रुपयांपर्यंत होते. या दर घसरणीमुळे…

    IMD ने वाढवली शेतकऱ्यांची चिंता, १९९ जिल्हा कृषी हवामान केंद्रांबाबत मोठा निर्णय

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भारतीय अर्थव्यवस्था कृषिआधारित आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत हवामानाचे अचूक अंदाज पोहोचावेत या दृष्टीने जिल्हा कृषी हवामान केंद्रे सुरू करण्यात आली. सध्या देशात १९९ केंद्रे कार्यरत…

    पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांचाच जास्त विचार, देशात शेतकरी हिताचे निर्णय नाहीत; शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका

    बारामती: देशात पिकवणारे व खाणारे दोन्ही जगले पाहिजेत. परंतु सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांकडून गेल्या काही काळात घेतलेले निर्णय पाहिले तर येथे पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांचाच जास्त विचार केला जातो, असे दिसते. देशात शेतकरी…

    इथेनॉल उत्पादन बंदीच्या आदेशाला स्थगिती; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगरइथेनॉल उत्पादनावर साखर कारखान्यांना प्रतिबंध करणाऱ्या केंद्र शासनाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी याचिकाकर्ता कर्मयोगी अंकुशराव…

    बाह्यवळणाचे चित्र येत्या काही वर्षात बदलणार, ‘कात्रज बायपास’वर दोन उड्डाणपूल!

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाढत्या वाहतूक कोंडीसह अपघातांच्या मालिकेतून पुणेकरांसह बाहेरील प्रवाशांची सुटका होणार आहे. त्या करिता आता कात्रज- देहू बाह्यवळण महामार्गावर दोन उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने…

    सर्वांना आला, मग तुमच्या मोबाइलवर का आला नाही सरकारकडून इमर्जन्सी अलर्ट? हे आहे कारण

    मुंबई : वेळ सकाळी १० वाजून २० मिनिटांची. मोबाइल अचानक व्हायब्रेट होऊन मोठ्याने वाजू लागला. मोबाइलमधून नेहमीच्या रिंगटोनपेक्षा वेगळा आणि मोठा आवाज आला. नेमका आवाज कशाचा काही समजेना. आपला मोबाइल…

    Nashik News: ‘आवास’चा सावळागोंधळ; काहींना प्रतीक्षा, तर काहींना तीन वर्षांनी अनुदान

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : केंद्र सरकारकडून पहिल्या घरासाठी मध्यमवर्गीयांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या योजना अंमलबजावणीबाबत सावळागोंधळ असल्याचे समोर येत आहे. अनेकांची प्रकरणे मंजूर होऊनही त्यांना अनुदान मिळू शकलेले नाही, तर…

    You missed