• Fri. Mar 6th, 2026

    केंद्र सरकार

    • Home
    • स्मार्ट मीटर मोहिमेच्या धोरणांवर स्पष्टीकरण द्या; मुंबई उच्च न्यायालयाची राज्य आणि केंद्र सरकारला १४ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत

    स्मार्ट मीटर मोहिमेच्या धोरणांवर स्पष्टीकरण द्या; मुंबई उच्च न्यायालयाची राज्य आणि केंद्र सरकारला १४ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत

    Smart Meter Campaign : स्मार्ट मीटर धोरणांवरील स्पष्टीकरणासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला १४ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी स्मार्ट…

    उज्वल निकमांची राज्यसभेवर नियुक्ती, निकम परिवारात आनंद; एकमेकाला पेढे भरवले!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2025, 8:15 am ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर….नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीच्या निमित्ताने जळगाव शहरातील त्यांच्या घरासमोर फटाके फोडून…पेढे वाटून…

    मुंबईत प्रवास होणार सुलभ? रेल्वे-मेट्रोच्या एकत्रीकरणासाठी समिती, स्थानकांना जोडणाऱ्या पुल व भुयारी मार्गांचा प्रस्ताव

    Railway-Metro Integration: मुंबईतील लोकल आणि मेट्रो रेल्वेच्या जाळ्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानके जोडण्यासाठी समन्वय साधेल आणि…

    शिवप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; किल्ल्यांबद्दल लवकरच महत्त्वाचा निर्णय? सरकारकडून हालचाली

    छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला एक महत्त्वाचा प्रस्ताव पाठवणार आहे. गडकिल्ल्यांची जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी महायुतीचं सरकार केंद्राकडे करणार आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…

    महाराष्ट्राला केंद्राकडून नव्या वर्षाचं ‘गिफ्ट’! प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २० लाख घरे बांधली जाणार

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 25 Dec 2024, 9:53 am PM Awas Yojana: महाराष्ट्रासाठी २० लाख नवीन घरांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

    साखर कारखान्यांना मोठा दिलासा; अकरा हजार कोटी कर्जाची पुर्नबांधणी- केंद्राचा निर्णय

    कोल्हापूर: केंद्र सरकारने साखर विकास निधीतून देशातील साखर कारखान्यांना दिलेल्या अकरा हजार कोटीपेक्षा अधिक कर्जाची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील जादा व्याजाची आठशे कोटी रूपये माफ केल्याने कारखान्यांना मोठा…

    पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांचाच जास्त विचार, देशात शेतकरी हिताचे निर्णय नाहीत; शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका

    बारामती: देशात पिकवणारे व खाणारे दोन्ही जगले पाहिजेत. परंतु सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांकडून गेल्या काही काळात घेतलेले निर्णय पाहिले तर येथे पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्यांचाच जास्त विचार केला जातो, असे दिसते. देशात शेतकरी…

    साखर कारखान्यांना दिलासा देणारी बातमी; मळी निर्यातीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

    कोल्हापूर : मळी (मोलॅसिस) निर्यातीवर तब्बल ५० टक्के निर्यात कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे, देशांतर्गत प्रकल्पांसाठी मळी उपलब्ध होणार आहे. त्यातून, २५ कोटी टन अतिरिक्त इथेनॉलचे उत्पादन…

    स्थानिकांची मागणी, नाईकांचा पाठपुरावा; लवकरच दिघे नव्हे तर दिघा गाव स्थानक प्रवाशांच्या सेवेत

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: ऐरोली आणि ठाणे स्थानकादरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव दिघे ऐवजी दिघा गाव असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारच्या गृह (मोटार) विभागाच्या सहसचिवांनी…

    शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सोयाबीनच्या हमीभावात मोठी वाढ; पाहा कोणत्या पिकाला किती मिळाला हमीभाव

    वाशिम: मागील दोन वर्षापासून अत्यल्प दरामुळे निराश झालेल्या सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आज चांगली बातमी दिली असून सोयाबीनसह सर्वच पिकांच्या हमीभावात ६ ते १० टक्क्याने वाढ केली आहे. या…

    You missed