• Fri. Jun 5th, 2026

    Mumbai Traffic

    • Home
    • गोरेगावमध्ये कोंडीमुक्त प्रवास, ‘मृणालताई गोरे उड्डाणपुला’चा विस्तार पूर्ण होण्याच्या मार्गावर; जूनमध्ये वाहतूक सुरू

    गोरेगावमध्ये कोंडीमुक्त प्रवास, ‘मृणालताई गोरे उड्डाणपुला’चा विस्तार पूर्ण होण्याच्या मार्गावर; जूनमध्ये वाहतूक सुरू

    Mrinal Tai Gore Flyover: या पुलासाठी 248 कोटी रुपयांचा खर्च झाला असून यामुळे 30 मिनिटांचा प्रवास 5 मिनिटांत होणार आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडपर्यंत सिगन्नल-मुक्त कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    Mumbai News: मुंबईत भूमिगत वाहनतळाची मागणी, सार्वजनिक वाहनतळे 50 टक्के रिक्त, तरी रिक्त उद्यान, मैदानात उभारणीची सूचना

    Mumbai Parking Lot: मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकृत वाहनतळे असूनही अनेकजण नियमांचे उल्लंघन करतात. यावर उपाय म्हणून मोकळे भूखंड, उद्याने आणि मैदानांमध्ये भूमिगत वाहनतळे उभारण्याची मागणी होत आहे.…

    Mumbai News: 2019पासून मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार सुरू, अखेर मे महिन्यात काम पूर्ण; SV Roadवर कोंडीमुक्त प्रवास

    Mrinal Tai Gore Flyover: गोरेगावमध्ये असलेल्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा 2019पासून विस्तार सुरू होता. या 2.3 किमी पुलाचा 750 – 840 मीटर विस्तार कर एस.व्ही रोड लगत सुरू आहे. म.टा. खास…

    Mumbai News: “मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर ‘वाहतूककोंडी कर’ लावा”, भाजप नगरसेवकाची महापालिकेकडे अजब मागणी; कसा-किती कर लागणार?

    Congestion tax in Mumbai: मुंबईतील वाढत्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी भाजप नगरसेवकांनी एक अभिनव प्रस्ताव मांडला आहे. गर्दीच्या व्यावसायिक भागांमध्ये खासगी वाहनांसाठी वाहतूककोंडी कर लावण्याची मागणी करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    ADAS System: रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल, 2027पासून ‘या’ वाहनांना ‘ॲडास’ बंधनकाराक; कसं आहे नवं तंत्रज्ञान?

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: देशात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलून पुढील वर्षीपासून म्हणजेच सन २०२७ पासून नव्या व्यावसायिक जड वाहनांमध्ये ‘ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स’ (ॲडास) तंत्रज्ञान बंधनकारक करण्यात…

    एका तासाचा प्रवास 5 मिनिटांत! ‘या’ एलिव्हेटेड रोडमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार; कुठून-कुठे जोडणार नवा मार्ग?

    Dahisar-Bhayander Link Road: मुंबई महापालिकेचा दहिसर ते भाईंदर लिंक रोड प्रकल्प मंजूर झाला आहे. २३३७ कोटींच्या या प्रकल्पाने एका तासाचा प्रवास केवळ ५ मिनिटांत होणार आहे. मुंबई: मुंबई महापालिकेच्या नवीन…

    मुंबईत बनतोय ‘पाताळ लोक’; तीन वर्षांत वाहतूक कोंडीपासून सुटका, फडणवीसांचा मेगा प्लॅन काय? पाहा

    CM Devendra Fadnavis: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पाताळ लोक’ या नावाने नवीन प्रकल्पाची घोषणा केली आहे. या नेटवर्कमुळे मुंबईत शहरभर अनेक दिशांनी जाणाऱ्या बोगद्यांची निर्मिती…

    मुंबई महापालिकेचा नवा कोरा प्लॅन, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कारण…

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून उड्डाणपूल आणि उन्नत रस्ता उभारणीचा पर्याय मुंबई महापालिकेकडून निवडण्यात येत आहेत. मढ-वर्सोवा रस्ते प्रवासासाठी लागणाऱ्या अनेक तासांच्या रखडपट्टीतून वाहन…

    वर्सोवा-विरार सागरी सेतू दृष्टिपथात, ५५,५०० कोटींचा बांधकामखर्च, कशी आहे सेतूची रचना? जाणून घ्या

    म.टा प्रतिनिधी मुंबई: वर्सोवा आणि विरारला जोडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचा अंतिम बृहत् प्रकल्प आराखडा (डीपीआर) महिन्याभरात अंतिम होणार आहे. त्यासाठी विविध प्रकारचे सर्वेक्षण व अभ्यास अंतिम टप्प्यात असून, सेतूसाठी…

    पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवास होणार सुखकर, तेली गल्ली उड्डाणपूल कधी होणार सुरू? जाणून घ्या

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अंधेरी पूर्वेकडील गोखले पुलाला पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणारा नव्याने बांधलेला तेली गल्ली उड्डाणपूल फेब्रुवारीअखेरीस सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही पूल एकाचवेळी सुरू होणार असल्याने पश्चिम…

    You missed