• Sat. Sep 21st, 2024

kharif season

  • Home
  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा, ऑनलाइन अर्ज करता येणार

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा, ऑनलाइन अर्ज करता येणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे : खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांनाही एका रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या (पीएमएफबीवाय) संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार…

अटींमध्ये अडकले धान खरेदी केंद्र; केंद्र सरकारची १ ऑक्टोबरची मुदत उलटली, बळीराजा संकटात

राजू मस्के, भंडारा : खरीप हंगामातील धानाच्या खरेदीसाठी शासकीय आधारभूत केंद्र १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश केंद्राने राज्य सरकारला दिले. पण, उपअभिकर्ता संस्थाचालकांसाठी जाचक अटी रद्द केल्याशिवाय धान खरेदी केंद्र…

फुलंब्रीत दुष्काळछाया कायम; खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ४६ टक्के, उत्पन्नात मोठी घट

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री : तालुक्याची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ४६ टक्के आली आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळाची छाया कायम आहे. तालुक्यात यंदा कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे खरीपातील उत्पन्न ५०…

परभणीत कोरडा दुष्काळ जाहीर करा; माजी आमदार विजय भांबळे यांची मागणी

Parbhani Farmer : परभणी तालुक्यातील पावसाअभावी कोमेजून गेलेल्या पिकांची माजी आमदार विजय भांबळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

शेतकऱ्यांनो पिकांवर गोगलगायींचं आक्रमण? घाबरु नका, नियंत्रणासाठी कृषि विभाग करतंय मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : खरीप पिकांवर आणि फळझाडांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे पिकांचे नुकसान सुरू झाले आहे. कमी पावसामुळे कीड आणि बुरशीने खरीप पिके संकटात सापडली आहेत.…

दुष्काळी संकट दारावर; पावसाअभावी बीड जिल्ह्यात खरीप क्षेत्र अडचणीत

म. टा. प्रतिनिधी, बीड : जिल्ह्यात यावर्षी आठ लाखाच्या जवळपास क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्याने हे आठ लाखाच्या जवळपास खरीप क्षेत्र अडचणीत आले आहे.…

राज्यात मूग, उडीद उत्पादन घटणार; मान्सून उशिरा आल्याने पेरणीचा हंगाम वाया

Pune News : यंदाच्या हंगामात पावसाचे विलंबाने आगमन झाल्याने मूग आणि उडदाच्या उत्पादनात घट होण्याचा कयास आहे. तुरीची पेरणीही ८३ टक्क्यांइतकीच झाली आहे. राज्यात यंदा मूग, उडीद उत्पादन घटणार म.…

जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे ठेवणार बंद; संभाव्य टंचाईमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पुरेसा पाऊस नसणे आणि संभाव्य पाणी टंचाईमुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जाहीर केला. मराठवाड्यातील मोठ्या अकरा धरणात…

बळीराजा हवालदिल! हंगाम संपत आला, संभाजीनगरमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा, २९ टक्केच पेरणी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मोसमी पावसाला एक महिना उशीर झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील खरीप पेरणीवर परिणाम झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ २९.०६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.…

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यंदा पेरणी करण्याची घाई करु नका; हवामानतज्ज्ञ काय म्हणाताहेत? जाणून घ्या

मुंबई : तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी… ठाणेकरांसाठी… पुणेकरांसाठी… आणि अवघ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मान्सूनचा भिजका सांगावा आला आहे. येत्या ९ जूनच्या सुमारास तळकोकणात मान्सून दाखल होईल, असा होरा आहे; मात्र,…

You missed