शेतकरी कवटाळतोय मृत्यूला! सहा महिन्यांत १७४ घटनांची नोंद, यवतमाळ जिल्ह्यातील धगधगतं वास्तव
Yavatmal Farmer Death Cases: यवतमाळ जिल्ह्याची ओळख शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत १७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या करीत आपल्या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावला. मे महिन्यात सर्वाधिक ३८ घटनांची नोंद झाली…
आता ड्रोनमुळे येणार शेती फवारणीला बळ, महिला शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: शेती क्षेत्रात अत्याधुनिकीकरणाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे. या अत्याधुनिकीकरणात ड्रोनद्वारे फवारणी हा महत्त्वाचा भाग असेल. तसेच याचा सर्वाधिक फायदा महिला…
तुरीच्या दरात मोठी घसरण, आवक वाढल्याने शेतकऱ्यांना फटका, कधी होणार भाववाढ? अभ्यासक म्हणाले…
अकोला : नवीन तूर बाजारात येताच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. तूरीचा दर गेल्या दीड महिनाभऱ्यात २ हजार ७३० रुपयांनी घसरला आहे. आता सर्वच बाजारात…
यंदाचा साखर हंगाम ‘कडवट’, गाळप-उत्पादन अन् उताराही घटला, साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढली
कोल्हापूर : यंदाचा साखर कारखान्यांचा गळित हंगाम कडवट होणार असल्याचे स्पष्ट संकेत पहिल्या महिन्यात झालेल्या उत्पादनाच्या आकडेवारीवरून मिळत आहेत. सुरू झालेल्या कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली असून, ऊसगाळप आणि…
एकीकडे अवकाळी पावसामुळे हाहाकार, पिकांचे मोठे नुकसान, तर फुलंब्रीत पाणीटंचाई, फळबागा धोक्यात
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: फुलंब्री तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. अशातच तालुक्यातील जवळपास ४११ हेक्टरवरील फळबागा धोक्यात…
मोसंबी फळबागांना दुष्काळाची झळ, पाणी नसल्यामुळे बागा धोक्यात, शेतकऱ्यांची चिंता वाढली
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: कमी पर्जन्यमान आणि पाणीसाठा नसल्यामुळे मराठवाड्यातील मोसंबीच्या फळबागा धोक्यात आल्या आहेत. सध्या फळबागांसाठी पाणीटंचाई जाणवत आहे. डिसेंबरनंतर टंचाई वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जायकवाडी…
शेतकऱ्याने बियाणे खरेदी केले, पेरणी केली पण सोयाबीन उगवलेच नाही; ग्राहक आयोगाचा कंपनीला दणका
म.टा. प्रतिनिधी, यवतमाळ: खरेदी केलेले सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्हा ग्राहक आयोगाने बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक प्रा.ली. कंपनीला दंड ठोठावला आहे. ग्राहक आयोगाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ३०० कोटींचे अनुदान मिळणार, दुसऱ्या टप्प्याबाबतही महत्त्वाची अपडेट
म. टा. प्रतिनिधी, मुंबई:आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी जाहीर केलेल्या अनुदानाचे पैसे देण्याच्या निर्णयाची राज्य शासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे. सुमारे तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ३००…
पावसाने महाराष्ट्राच्या तोंडचे पाणी पळवले; यंदा पाणीसाठ्यात मोठी घट, या जिल्ह्यात परिस्थिती बिकट
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऑगस्टअखेर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा असताना पावसाने राज्यात पाठ फिरविली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये मंगळवारपर्यंत ६४.७० टक्के पाणीसाठा असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे १९.१९…
जळगावात पुन्हा’लम्पी’ची साथ, बळीराजाचे गोधन धोक्यात, कधी होणार लसीकरण?
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘लम्पी’ आजाराची साथ सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यात ४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, आतापर्यंत ७९ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती…