• Sat. Sep 21st, 2024

शिंदे फडणवीस सरकार

  • Home
  • भाजपसोबत जाण्याचा निर्णय जनतेने योग्य ठरवला, ग्रामपंचायत निकालानंतर अजितदादा गट उत्साही

भाजपसोबत जाण्याचा निर्णय जनतेने योग्य ठरवला, ग्रामपंचायत निकालानंतर अजितदादा गट उत्साही

मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपच्या सत्तेत सहभागी होण्याच्या आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. तथापि, सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेने…

दादा सरकारमधून बाहेर पडा, बारामतीत घोषणाबाजी, त्यावर अजित पवार तिरकसपणे म्हणाले….

मुंबई : जालन्याच्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राज्याच्या विविध शहरांत आंदोलने करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत मराठा समाजाच्या वतीने निषेध…

मोठी बातमी: अजितदादांनी तिखट प्रश्न विचारताच मुख्यमंत्री खवळले; बैठकीत वाद होताच फडणवीस धावले!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील एका रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘तिखट’ संवाद…

मोठी बातमी: राज्यातील ४० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची दीड महिन्यात पुन्हा बदली

मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय पातळीवर भाकरी फिरवली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याची…

शिंदे-फडणवीस सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, या अधिकाऱ्याची २४ तासांत पुन्हा बदली

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी सनदी अधिकाऱ्यांच्या जम्बो बदल्या जाहीर केल्यानंतर शनिवारी पुन्हा काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार मनीषा म्हैसकर यांच्याकडे आता सार्वजनिक बांधकाम…

शिंदे-फडणवीसांनी सावरकर जयंतीसाठी अहिल्यादेवी, सावित्रीबाईंचे पुतळे हटवले? फोटो व्हायरल

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात आली. मात्र दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्य सरकारकडून सावरकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेला कार्यक्रम वादात सापडला आहे. कारण सावरकर जयंतीच्या…

आरपारची लढाई होऊन जाऊ दे, जनताच आपला फैसला करेल; उद्धव ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांना ओपन चॅलेंज

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारची अवहेलना झाली आहे. हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणांवरुन सिद्ध झाले. शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेले हे जीवनदान तात्पुरते आहे. त्यामुळे या बेकायदेशीर सरकारने…

शिंदे-फडणवीस सरकारही भाकरी फिरवणार; मंत्रालयात लवकरच बदल्यांचा धडाका

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारतर्फे काही दिवसांपूर्वीच पोलिस दलात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लवकरच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या…

शिंदे-फडणवीस सरकारबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला धोका नाही, त्या अफवा

नागपूर :विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या सरकारला कोणताही धोका नाही. १६ आमदार…

सरकार बदललं म्हणून विकास कामे थांबवता येणार नाहीत, उच्च न्यायालयाचा शिंदे फडणवीसांना दणका

अहमदनगर : राजकारण हे राजकारण्याचा ठिकाणी हवे. जनहिताच्या कामात ते येता कामा नये. सत्ताधारी बदलले म्हणून आधीच्या सरकारने मंजूर केलेली जनहिताची कामे सुरू राहिली पाहिजेत. दुर्दैवाने तसे झाले नाही व…

You missed