• Sat. Sep 21st, 2024

mumbai news

  • Home
  • वाहतुकीची कोंडी फुटणार, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, तासाचा प्रवास मिनिटांत होणार; वाचा सविस्तर

वाहतुकीची कोंडी फुटणार, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, तासाचा प्रवास मिनिटांत होणार; वाचा सविस्तर

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) वाहनचालकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पात गोरेगाव पूर्व येथून ४.७० किलोमीटर लांबीचे दोन भूमिगत जुळे बोगदे असून…

आरोग्य केंद्रांचे रूपांतर ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्यकेंद्रां’मध्ये; तंत्रज्ञानाची जोड, सातारा पॅटर्न राज्यभर

म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सध्या कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तंत्रज्ञानाची जोड घेत या केंद्रांचे रूपांतर ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य…

मुंबईकरांवर क्लीनअप मार्शलचा ‘वॉच’, अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार कारवाई, असा असेल दंड…

मुंबई : मुंबईत दोन वर्षांनंतर पुन्हा क्लीनअप मार्शलची मोहीम सुरू करण्यात आली असून, बुधवारी पहिल्याच दिवशी अस्वच्छता करणाऱ्यांना जोरदार दणका देण्यात आला आहे. ए विभागातील फोर्टमध्ये १५ जणांवर कारवाई करण्यात…

‘यूपीआय’द्वारे रोज पाच हजार तिकिटांची विक्री, एसटीच्या खात्यात इतक्या कोटींचा महसूल गोळा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पाच रुपयांपासून एक लाखांपर्यंतचा व्यवहार युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे अर्थात ‘यूपीआय’ने होत असल्याने सर्वच ठिकाणी त्याला पसंती मिळत आहे. प्रवासी वाहतूक करणारे राज्य परिवहन (एसटी) महामंडळही…

सनदी अधिकारी संतोष कुमार यांचा २० लाखांचा दंड माफ करण्यासाठी आटापिटा, मुख्यमंत्र्यांना विनंती

भरत मोहळकर, मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे एकेकाळी प्रधान सचिव असलेले संतोष कुमार यांनी बदली झाल्यानंतर अतिरिक्त वेळ ते राजभवनातील जलदर्शन बंगल्यात राहत होते. राजभवनाने २० लाखांचा दंड भरण्यासाठी…

निराधार मुलांना नवजीवन; दत्तक प्रक्रियेमध्ये समावेश करण्याचे ‘कारा’चे निर्देश

मुंबई : मुलांचा सांभाळ करण्यासाठी असमर्थ ठरलेले काही पालक त्यांना बालकल्य़ाण समितीच्या आदेशनानंतर बालगृहांमध्ये ठेवतात. मात्र, काही पालक त्यानंतर या मुलांना त्यांना भेटण्यासाठी वा घरी नेण्यासाठी वर्षोनुवर्ष येत नाहीत. या…

‘जायकवाडी’त पाणी आरक्षण; मराठवाड्यातील तीव्र टंचाईमुळे जलसंपदा विभागाने घेतला निर्णय

मुंबई : राज्यातील धरणांमधील जलसाठा लक्षात घेता येत्या काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. यात प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर…

धारावीला रेल्वेची जमीन; ४५ पैकी २५.५७ एकर जमीन प्रकल्पासाठी सुपूर्द, सध्या रेल्वे जमिनीवर काय?

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती देणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने (आरएलडीए) ४५ एकरपैकी २५.५७ एकर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे (डीआरपी) हस्तांतरित केली आहे. पुनर्विकासानंतर…

भंगार वाहनांना सवलती, राज्यात दोन वाहन निष्कासन केंद्रे कार्यान्वित; ऑनलाइन नोंदणीची सुविधा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : नवे वाहन खरेदी करायचे आहे, पण जुन्या वाहनांना चांगला भाव मिळत नसल्याने चिंतेत असणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात दोन वाहन निष्कासन केंद्रे (स्क्रॅपिंग…

प्रवाशांची STच्या मोबाइल तिकिटांना पसंती, विक्रीत इतक्या टक्क्यांनी वाढ; तब्बल ११ कोटींचा महसूल गोळा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या अद्ययावत मोबाइल अॅपद्वारे तिकिटे घेण्याकडे प्रवाशांचा कल वाढत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये यंदाच्या तीन महिन्यांत ३०० टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली…

You missed