• Fri. Mar 13th, 2026

    Marathwada

    • Home
    • ‘जायकवाडी’त पाणी आरक्षण; मराठवाड्यातील तीव्र टंचाईमुळे जलसंपदा विभागाने घेतला निर्णय

    ‘जायकवाडी’त पाणी आरक्षण; मराठवाड्यातील तीव्र टंचाईमुळे जलसंपदा विभागाने घेतला निर्णय

    मुंबई : राज्यातील धरणांमधील जलसाठा लक्षात घेता येत्या काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. यात प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर…

    गावांत मराठा आरक्षणाची धग, मनोज जरांगे यांचे संवाद दौरे सुरुच; बीड, लातूर, परभणीत सभा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलने गावपातळीवर सुरू झाली आहेत. लोकप्रतिनिधी, नेत्यांना गावात प्रवेश नाकारला जात आहे. मराठा आरक्षण ‘ओबीसी’ प्रवर्गातूनच घेणार, असे जाहीर करीत मनोज जरांगे…

    गुड न्यूज, म्हाडाची मराठवाड्यात सोडत, ९४१ घरांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया, जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: म्हाडाने येथील विभागीय कार्यालय क्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेल्या ९४१ सदनिका, ३६१…

    मध्ययुगीन किल्ल्यांना मिळणार नवी झळाळी; औसा किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोटींचा निधी मंजूर

    Ausa Fort: किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीच्या कामासाठी चार कोटी ९३ लाख ८२ हजार रुपये रकमेच्या अंदाजपत्रकास शासकीय मान्यता मिळाली आहे.

    जालना-मुंबई ‘वंदे भारत’बाबत मोठी अपडेट, या तारखेपासून सुरु होण्याची शक्यता, कसे असेल नियोजन?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देशभरात आपलया वेगामुळे गाजत असलेल्या वंदे भारत रेल्वे लवकरच मराठवाड्यातून धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वे विभागाला वंदे भारतचे नुकतेच रॅक मिळाले…

    सत्ता डावपेच टाकण्यात मश्गूल; मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांचे प्रतिपादन

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘आजचे वर्तमान खूप अस्वस्थ आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगार तरुणाई, महिला अत्याचार असे असंख्य प्रश्न आहेत. कोणत्या दिशेने गेलो म्हणजे पहाट फुटेल हे कोणालाच कळत…

    जायकवाडीच्या पाण्यासाठी दाद; मराठवाडा पाणी परिषदेची आक्रमक भूमिका, उद्या धडक सत्याग्रह

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध सुरू आहे. मराठवाड्याचे हक्काचे पाणी सोडण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेने आक्रमक…

    जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब; प्रशासकीय दिरंगाईने पाण्याची ३० टक्के हानी

    Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात ऑक्टोबर अखेरीस पाणी सोडणार असल्यामुळे पाण्याची ३० टक्के हानी होईल, असे जलतज्ज्ञांनी म्हटले आहे. नदीपात्र कोरडे पडले असून वाढत्या उष्णतेमुळे पाणी पात्रात झिरपणार आहे.

    ठाकरे सरकारने केला ‘वॉटर ग्रीड’चा खून; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप

    Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : २०१६ मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. परंतू त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्याचा खून केला,’ असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

    ‘निजामकालीन’ शब्दाचा कुणबी प्रमाणपत्रात अडथळा; जुने पुरावे उपलब्ध नसल्याने प्रशासनापुढे मोठा पेच

    छत्रपती संभाजीनगर : निजामकालीन कागदपत्रात कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र, निजामकालीन कागदपत्रे कुणाकडेही उपलब्ध नाहीत. परंपरागत शेती व्यवसायाची कागदपत्रे सादर…

    You missed