• Sun. Mar 8th, 2026

    Marathwada

    • Home
    • महाराष्ट्र धर्माची आठवण, सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र, अमित देशमुख काय म्हणाले?

    महाराष्ट्र धर्माची आठवण, सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र, अमित देशमुख काय म्हणाले?

    Maharashtra Times•29 Nov 2025, 4:32 pm Follow काँग्रेस आमदार अमित देशमुख यांची भाजप सरकारवर टीकासर्व धर्म भेदभाव ही भाजपची विचारधारा, अमित देशमुख यांची टीका

    ५०० रुपये घेऊन मतदान करु नका; तरुणीचं आवाहन, ठाकरेंच्या दौऱ्याने दिलासा, शेतकऱ्यांवर संताप!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Nov 2025, 7:04 pm Follow माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लातूर येथील शिवानी भुसनी गावात शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांनी…

    Beed Crime: बीडमध्ये गुरुकुलात धिंगाणा; 11 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, एकाची प्रकृती चिंताजनक

    Beed Crime News: परळीमध्ये दोन तरुणांनी ११ विद्यार्थ्यांना बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केली. एवढेच नाही तर गुरुकुल चालकाचे वडील बालासाहेब शिंदे यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Dhule | मुसळधार पावसात नागरिकांची भेट, आमदार anup agarwal यांनी नागरिकांना दिला धीर

    Maharashtra Times•30 Sep 2025, 5:08 pm #flood #dhule #marathwada #floodnews #rain #floodupdate अतिवृष्टीमुळं धुळ्यात जनजीवन विस्कळीतआमदार अनुप अग्रवालांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणीअनुप अग्रवालांनी नागरिकांना दिला धीर

    DHULE : पावसाचा कहर, पाच एकरातील शेवगा उध्वस्त…शेतकरी कर्ज कसं फेडणार?

    Maharashtra Times•30 Sep 2025, 2:11 pm #dhuleflood #maharashtranews #farmers #marathwada #maharashtratimes धुळ्यात मुसळधार पावसानं मोठं नुकसानधुळ्यातील एका शेतकऱ्याचं पाच एकरमधील शेवगा पीक उद्ध्वस्तधुळे तालुक्यातील वडेल येथील रामदास मोरे या शेतकऱ्याचं…

    जान देंगे, जमीन नही! जलविद्युत प्रकल्पाविरुद्ध शेतकरी आक्रमक; समर्थक, नेत्यांना गावबंदी करणार

    जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जान देंगे पण जमीन नही असा नारा दिला असून नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मटा प्रतिनिधी, यवतमाळ: विदर्भ,…

    मराठवाड्याला गारपिटीनं झोडपलं, तिघांचा अंत; शेती, फळबागांचं नुकसान, पुढील 2 दिवसांसाठी इशारा

    मराठवाड्याला गारपिटीने झोडपले असून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे तीघांचा मृत्यू झाला आहे.…

    Marathwada : यंदा मराठवाड्याला पाण्याचे नो टेन्शन, धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी उपलब्ध

    Marathwada water : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांत ६०.१६ टक्के पाणीसाठा आहे, ज्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईची फारशी समस्या उद्भवणार नाही. विशेषतः, जायकवाडी धरणात ७१ टक्के पाणीसाठा असून, सर्व मुख्य धरणांमध्ये पुरेसा…

    मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; पाच जिल्ह्यांत ९७९ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या बिकट झाली आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात एकूण २०.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू…

    ‘जायकवाडी’त पाणी आरक्षण; मराठवाड्यातील तीव्र टंचाईमुळे जलसंपदा विभागाने घेतला निर्णय

    मुंबई : राज्यातील धरणांमधील जलसाठा लक्षात घेता येत्या काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. यात प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर…