40 लाख लाभार्थी लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याचे संकेत, महिला बालविकास विभागाकडून मोठी अपडेट
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेतून लवकरच ४० लाखांहून अधिक लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. लाडकी बहीण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, मुंबई :…
केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता, सरकारने राज्याची तिजोरी रिकामी करावी : जयंत पाटील
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Sep 2025, 9:28 pm राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आज सांगली जिल्ह्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री,…
स्मार्ट मीटर मोहिमेच्या धोरणांवर स्पष्टीकरण द्या; मुंबई उच्च न्यायालयाची राज्य आणि केंद्र सरकारला १४ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत
Smart Meter Campaign : स्मार्ट मीटर धोरणांवरील स्पष्टीकरणासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला १४ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी स्मार्ट…
ठाणे महापालिकेतील निविदा प्रक्रियेत बनवाबनवी: अधिकाऱ्यांकडून निविदा कालावधीत फेरफार, मनसेचा गंभीर आरोप
Serious Allegations By MNS : ठाणे महापालिकेतील कोट्यवधींच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. अधिकाऱ्यांकडून निविदा कालावधीत फेरफार करून मर्जीतील ठेकेदारांना लाभ मिळवून दिला जात आहे. वर्तक…
`होमिओपॅथी’ नोंदणी प्रक्रियेला आयएमएने केलेल्या विरोधामुळे आझाद मैदानामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचे आमरण उपोषण
Homeopathy Doctors Protest :मोठ्या रुग्णालयांमध्ये आयुष डॉक्टरांकडून सेवा घेतली जाते. आता होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ विरोध करत आहे. या विरोधानंतर होमिओपॅथी डॉक्टरांनी उपोषण…
`होमिओपॅथी’वरील राज्य सरकारचा निर्णय मागे, आयएमएने दर्शवला होता विरोध
Withdrawn OF Homeopathy Decision By State Government : राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतील नोंदणी थांबवली आहे, कारण इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) याला विरोध केला होता. या संदर्भात निर्णय…
शिवप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; किल्ल्यांबद्दल लवकरच महत्त्वाचा निर्णय? सरकारकडून हालचाली
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला एक महत्त्वाचा प्रस्ताव पाठवणार आहे. गडकिल्ल्यांची जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी महायुतीचं सरकार केंद्राकडे करणार आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…
गिरणी कामगारांना दिलासा; सूतगिरणीच्या तोडकामाला मनाई, विकासकाला अटीतून सूट देणारा निर्णय बेकायदा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मफतलाल गिरणीच्या जमिनीचा विकास करण्याचे हक्क मिळवताना अटीप्रमाणे सूतगिरणीचा नवा कारखाना उभारून दिला असताना त्या अटीतून विकासक कंपनीला सूट देणारा राज्य सरकारचा निर्णय मुंबई…
पुण्याची धुरा ‘राज्यसेवे’वर; सरकारचा थेट ‘आयएएस’वरील विश्वास डळमळीत झाल्याची चर्चा
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे शहराचा प्रशासकीय कारभार पाहणारे महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त; तसेच जिल्हाधिकारी हे तिन्हीही अधिकारी ‘राज्यसेवे’तील असून, शहराच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच राज्यसेवेतील अधिकारी हाती कारभार सोपविण्यात…
महापालिकेचे डझनभर प्रस्ताव सरकारदरबारी प्रलंबित; विकास कामांबद्दल प्रश्नचिन्ह, वाचा सविस्तर…
छत्रपती संभाजीनगर: महापालिकेचे डझनभर प्रस्ताव सरकारदरबारी प्रलंबित आहेत. या प्रस्तावांना आमदार, खासदार, मंत्र्यांची साथ मिळत नसल्यामुळे शहर विकासाच्या कामांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास…