• Sat. Sep 21st, 2024

state government

  • Home
  • गिरणी कामगारांना दिलासा; सूतगिरणीच्या तोडकामाला मनाई, विकासकाला अटीतून सूट देणारा निर्णय बेकायदा

गिरणी कामगारांना दिलासा; सूतगिरणीच्या तोडकामाला मनाई, विकासकाला अटीतून सूट देणारा निर्णय बेकायदा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मफतलाल गिरणीच्या जमिनीचा विकास करण्याचे हक्क मिळवताना अटीप्रमाणे सूतगिरणीचा नवा कारखाना उभारून दिला असताना त्या अटीतून विकासक कंपनीला सूट देणारा राज्य सरकारचा निर्णय मुंबई…

पुण्याची धुरा ‘राज्यसेवे’वर; सरकारचा थेट ‘आयएएस’वरील विश्वास डळमळीत झाल्याची चर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे शहराचा प्रशासकीय कारभार पाहणारे महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त; तसेच जिल्हाधिकारी हे तिन्हीही अधिकारी ‘राज्यसेवे’तील असून, शहराच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच राज्यसेवेतील अधिकारी हाती कारभार सोपविण्यात…

महापालिकेचे डझनभर प्रस्ताव सरकारदरबारी प्रलंबित; विकास कामांबद्दल प्रश्नचिन्ह, वाचा सविस्तर…

छत्रपती संभाजीनगर: महापालिकेचे डझनभर प्रस्ताव सरकारदरबारी प्रलंबित आहेत. या प्रस्तावांना आमदार, खासदार, मंत्र्यांची साथ मिळत नसल्यामुळे शहर विकासाच्या कामांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास…

कोरोनात मृत्यूशी झुंज देत UPSC पास, बीडमध्ये डँशिंग अधिकारी म्हणून नाव, आता गडचिरोलीत बदली

गडचिरोली : राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यापैकी सात अधिकाऱ्यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तर दोन अधिकाऱ्यांची सह- सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील उपविभागात नियुक्ती करण्यात…

विमा कंपन्यांकडून सरकारला वाटा मिळतोय काय? अंबादास दानवे यांचा जळजळीत सवाल

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिठीत १६ जिल्ह्यातील शेतीपिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. याचे तातडीने पंचनामे करत सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास…

ओबीसी संघटनांनी सरकारच्या चर्चेचे निमंत्रण स्वीकारले; या तारखेला होणार मुंबईत बैठक

नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच जोर धरत असून, राज्यात मराठा विरुद्ध कुणबी अशी स्थिती कायम आहे. अशात ओबीसी संघटनांच्या आंदोलनाची दखल घेत अखेर राज्य सरकारने ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींना…

राज्य सरकारवर मोठी नामुष्की,परराज्यात ऊस निर्यात बंदी निर्णय ४ दिवसात मागे; राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचा उद्रेक…

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरपरराज्यात ऊस निर्यात बंदीबाबत घेतलेला निर्णय चार दिवसात मागे घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली. स्वाभिमानी शेतकरी संघटना , रयत क्रांती संघटनेसह शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे सरकारला हा निर्णय…

शेतकऱ्याकडून बँकेतच जीवन संपवण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे सरकारवर भडकल्या, म्हणाल्या…

मुंबई : राज्यात यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच बँकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकरी हतबल होत आहे. अशाच एका शेतकऱ्याने थेट बँकेतच विष…

‘निपाह’ आजाराबाबत महाराष्ट्र सरकारचा सतर्कतेचा इशारा‌; प्रशासनाला काय सूचना दिल्या?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : केरळमध्ये निपाह या विषाणूजन्य आजाराने दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता राज्य सरकारनेही यासंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व महापालिका, तसेच जिल्हा रुग्णालयांना अशा प्रकारच्या…

राज्य सरकारचा मोठा निर्णय, अधिकाऱ्यांसह महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; खासगीकरणातून आरक्षणाला लावण्यात आली कात्री

गुरुबाळ माळी, कोल्हापूरथेट सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीची कक्षा आणखी रूंदावली आहे. अधिकाऱ्यासह कार्यालयातील सर्वच महत्त्वाची पदे आता कंत्राटी असणार आहेत. त्यांच्या नियुक्तीसाठी सहा सप्टेंबर…

You missed