राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आज सांगली जिल्ह्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी…कर्जमाफी देण्यासाठीची योग्य वेळ येईल तेव्हा देऊ असे सांगितले होते.आता जे संकट आले आहे, पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र…सरकारच्या मदतीची वाट न पाहता केंद्रातील सरकार आपलेच आहे या भावनेने…राज्याची तिजोरी रिकामी केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.