• Sat. Sep 21st, 2024

shinde-fadnavis govt

  • Home
  • २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळालं नाही तर सरकारवर पश्चातापाची वेळ येईल: मनोज जरांगे

२४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळालं नाही तर सरकारवर पश्चातापाची वेळ येईल: मनोज जरांगे

नांदेड: मराठा समाज एखाद्या नेत्याच्या माथ्यावर विजयाचा गुलाल लावू शकतो तसाच वेळ पडल्यावर तो गुलाल पुसूही शकतो, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय नेत्यांना इशारा दिला. आमच्यासाठी…

मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट; म्हणाले,’तेव्हा मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला कोपऱ्यात चल म्हणाले, पण…’

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते; पण मी त्यांचे ऐकले नाही. कोणालाही कोपरेकापरे गाठू दिले नाही…

जुमलेबाज भाजपाला असा ‘जुमला’ दाखवा की पुन्हा सत्तेत येणार नाही: नाना पटोले

भंडारा: भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला फसवले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली व सत्तेत येताच आश्वासनांना हरताळ फासला. यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ करताना मोदींनी…

पुजाऱ्यांच्या अतिलोभीपणापासून सुटका करण्यासाठीच कायदा; राज्य सरकारची हायकोर्टात स्पष्टोक्ती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘पंढरपूर मंदिरे कायदा हा सन १९७३ मध्ये विशिष्ट परिस्थितीमुळे आणण्यात आला. पंढरपूर देवस्थानातील पुजाऱ्यांच्या अतिलोभीपणापासून भक्तांची सुटका व्हावी आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे हितरक्षण व्हावे हाच हेतू…

सरकारने निर्णय घेतला पण आम्हाला फायदाच नाही, आंदोलन सुरूच ठेवणार; जरांगे पाटलांची भूमिका काय?

जालना: मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपली भूमिका नव्याने मांडली. राज्य सरकारने बुधवारी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा…

एकतर फडणवीसांचा राजीनामा घ्या, अन्यथा त्यांची साथ सोडा; मराठा आंदोलकांची अजितदादांना विनंती

बारामती: बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील मराठा आंदोलकावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या…

शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी, एका वाक्याने अजित पवारांची वाट आणखी अवघड कशी केली?

मुंबई: आपल्या मनातील राजकीय डावपेचांचा प्रतिस्पर्ध्यांना जराही थांगपत्ता लागू न देणारा नेता म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.…

मोठी बातमी: राज्यातील ४० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची दीड महिन्यात पुन्हा बदली

मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय पातळीवर भाकरी फिरवली आहे. त्यामध्ये राज्य सरकारने ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याची…

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, संध्याकाळचा मुहूर्त? आमदार निरोपाच्या प्रतीक्षेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज, बुधवारी सायंकाळी होण्याची शक्यता असून, त्यासाठीच्या हालचालींना मंगळवारी रात्री वेग आला होता. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील काही मंत्र्यांना डच्चू देण्याबरोबरच…

शिंदे-फडणवीस सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, या अधिकाऱ्याची २४ तासांत पुन्हा बदली

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी सनदी अधिकाऱ्यांच्या जम्बो बदल्या जाहीर केल्यानंतर शनिवारी पुन्हा काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार मनीषा म्हैसकर यांच्याकडे आता सार्वजनिक बांधकाम…

You missed