• Thu. Mar 12th, 2026

    rabbi season

    • Home
    • मराठवाड्यात पर्जन्यसंकट! विभागात सरासरीपेक्षा 293 मिमी अधिक पाऊस; पिकांचे मोठे नुकसान

    मराठवाड्यात पर्जन्यसंकट! विभागात सरासरीपेक्षा 293 मिमी अधिक पाऊस; पिकांचे मोठे नुकसान

    Marathwada Rain: मराठवाड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यापासून विभागातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सध्या पाऊस थांबलेला असला, तरी धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू आहे.…

    तापमानवाढीचा नागपूरला धोका; रब्बी पिके व मानवी आरोग्य धोक्यात, नीरीचा अभ्यास

    Nagpur tempreture: शहरातील वाढत्या तापमानामुळे रब्बी हंगामातील शेती व मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. nagpur tempreture (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) ललित पतकी, नागपूर : हवामान बदलाचे परिणाम आता नगरी…

    Nashik Onion: कांदा उत्पादकांच्या चिंतेत भर; बांगलादेशातील निर्यात खोळंबली, उत्पादन खर्चही निघेना

    Nashik Onion: अवघ्या एक ते दीड हजार रुपये प्रति क्विंटल दराने उत्पादकांची बोळवण होत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. nashik onion news (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: भारतीय…

    रब्बीच्या पिकांवर ‘संक्रांत’; येवला तालुक्यात कांदा, मका, गहूचे अवकाळी पावसाने नुकसान, बळीराजा हवालदिल

    Unseasonal Rain Damaged Crops In Yeola: अतिवृष्टीपाठोपाठ अवकाळी पावसाच्या फटक्याने बळीराजाला हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने तालुक्यातील कांदा, मका, गहू ही रब्बी पिके संकटात सापडली आहेत. महाराष्ट्र टाइम्सonion loss2 म.टा.वृत्तसेवा,…

    रब्बीचे उत्पादन घटणार! बुलढाण्यात जलाशयातील स्थिती चिंताजनक, कृषितज्ज्ञांनी वर्तविला धोका

    गजानन धांडे, बुलढाणा : पावसाच्या लहरीपणाचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामात दिसून येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलशयातील स्थिती चिंताजनक असल्याने त्याचा फटका रब्बीच्या हंगामाला जाणवणार आहे. कृषी विभागाने नियोजन केलेले असले…

    अटींमध्ये अडकले धान खरेदी केंद्र; केंद्र सरकारची १ ऑक्टोबरची मुदत उलटली, बळीराजा संकटात

    राजू मस्के, भंडारा : खरीप हंगामातील धानाच्या खरेदीसाठी शासकीय आधारभूत केंद्र १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश केंद्राने राज्य सरकारला दिले. पण, उपअभिकर्ता संस्थाचालकांसाठी जाचक अटी रद्द केल्याशिवाय धान खरेदी केंद्र…

    बळीराजाच्या जीवाला घोर! यंदाचा रब्बी हंगामही धोक्यात; फुलंब्री तालुक्यातील सर्व जलसाठे तहानलेले

    गणेश जाधव, फुलंब्री : यंदा जुलै आणि सप्टेंबर महिन्यातच रिमझिम पाऊस झाला. जून आणि ऑगस्ट कोरडा गेला. आता ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा संपत आला. पण, कडक ऊन पडत आहे. त्यामुळे जमीन…

    ताटातील चपाती-भात स्वस्त होणार; महागाई नियंत्रणासाठी केंद्राकडून विशेष कोटा

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : केंद्र सरकारी कोट्यातून सरासरी ३० रुपये किलो दराने गहू व ३५ रुपये दराने तांदूळ उपलब्ध होण्याची सकारात्मक चिन्हे आहेत. यासाठी केंद्रीय अन्नधान्य व वितरण…

    You missed