• Sat. Sep 21st, 2024

nagpur bench

  • Home
  • हजयात्रेसाठी मुंबई केंद्रच द्या; न्यायालयात याचिका, समितीला निवेदन देण्याचे यात्रेकरूंना आदेश

हजयात्रेसाठी मुंबई केंद्रच द्या; न्यायालयात याचिका, समितीला निवेदन देण्याचे यात्रेकरूंना आदेश

नागपूर: हजयात्रेला जाणाऱ्या विदर्भातील यात्रेकरूंना नागपूरऐवजी मुंबईच केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या मागणीसाठी यात्रेकरूंनी समितीला निवेदन…

नगरविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता अडचणीत, नागपूर खंडपीठाकडून अवमान याचिकेसंदर्भात नोटीस

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांचे पालन न केल्याच्या आरोपाखाली नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर ही याचिका…

‘निवडणूक’ न्यायालयात; विधानसभा निवडणुका २०११च्या जनगणनेनुसारच घेण्याबाबत हायकोर्टात याचिका

Nagpur News: २०११च्या जनगणणेनुसार विधानसभा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी करणारा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे सादर करण्यात आला आहे.

सरकारी पदभरतीतील आऊटसोर्सिंगला आव्हान,उच्च न्यायालयात याचिका, शासन आदेश रद्द करण्याची मागणी

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जबाबदारी एजन्सीला देण्यात आली. मात्र, या पदभरतीची प्रक्रिया चुकीची असून त्यामुळे…

तोकड्या कपड्यांमध्ये महिलांनी नृत्य करणे अश्लीलता नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Mumbai HC Nagpur Bench: तोकड्या कपड्यांमध्ये महिलांनी नृत्य करणे अश्लीलता नाही, असे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. काय आहे प्रकरण?

मराठा कुणबी कागदपत्र तपासणीसाठीची न्या. शिंदे समिती वैध, हायकोर्टानं याचिका फेटाळली, कारण…

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाज कुणबी असल्याचे दाखले शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. या समिती स्थापनेची संपूर्ण प्रक्रिया…

अंबाझरी पूरग्रस्तांना १० लाखांची मदत द्या, न्यायालयाची मनपा, राज्य सरकारला नोटीस,काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : गेल्या महिन्यात शहरात आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना १० हजार, तर दुकानदारांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मात्र, ती पुरेशी नसून रहिवाशांना…

You missed