चिंताजनक! मराठवाड्यात दहा महिन्यांत 899 शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक घटना
Marathwada Farmers Death Cases: शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारी स्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, असे असतानाही शेतकरी आत्महत्यांचे सत्र कायम असल्याचे विदारक चित्र आहे. marathwada farmer death(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.…
Bachchu Kadu: भाजपकडून बदनामीचे षड्यंत्र; शेतकरी आंदोलनास ट्रोल करीत असल्याचा बच्चू कडू यांचा आरोप
Bachchu Kadu : शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. ट्राेल करणाऱ्यांनी पुढे यावे, आंदाेलन उभारावे आम्ही आंदाेलनात कार्यकर्ते म्हणून सहभागी हाेऊ, असेही बच्चू कडू म्हणाले. kadu(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…
शेतकरी उद्ध्वस्त, मंत्री दुबई-कतार दौऱ्यात व्यस्त; माणिकराव कोकाटेंच्या दौऱ्याचा खर्च क्रीडा संकुलाच्या निधीतून
Manikrao Kokate: लाखो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना, परदेश दौऱ्यावर लाखोंचा खर्च करणे हे योग्य आहे का? तसेच, ही रक्कम शेतकऱ्यांच्या तातडीच्या मदतीसाठी वापरली गेली असती, तर अधिक योग्य झाले नसते…
Anil Deshmukh: धान, संत्री, सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Anil Deshmukh: नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीच्या झाडांवर बुरशीचा रोग आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन नुकसान झाले आहे. deshmukh fadnnavis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर: राज्य…
Mahadev Jankar: काँग्रेस गद्दार, तर भाजप महागद्दार! रासपचे महादेव जानकर यांची टीका
Mahadev Jankar: देशात १९ टक्के धनगर समाज असताना एकही खासदार, आमदार नाही. आयएएस, आयपीएस नाही. कारण काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार आहे, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर…
Nashik Rain: पिकांवर अवकाळी संकट; जिल्ह्यातील देवळा, बागलाण, दिंडोरी, निफाड, त्र्यंबकला पावसाने झोडपले
Nashik Unseasonal Rain: अगोदरच्या नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला अवकळीने पुन्हा पेचात टाकले आहे. दरम्यान, या पावसाने जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष, हरभरा, टोमॅटोसह मका ही पिके संकटात सापडली आहेत. महाराष्ट्र टाइम्सnashik rain…
आंबा, काजू बागायतदारांची दिवाळी गोड! अखेर पाठपुराव्याला यश; नुकसान भरपाई मिळाल्याने बळीराजा सुखावला
सिंधुदुर्ग: काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू बागायतदार यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शिवसेना आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. त्यात शिवसेनेचे नेते आक्रमक होत आंबा आणि काजू…
पंचनामे की सरसकटमध्ये अडकली मदत? सरकारी यंत्रणा संभ्रमात; मात्र शेतकऱ्यांच्या वाटेला प्रतीक्षाच
पुणे: राज्य सरकारने ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात त्या त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट की पंचनाम्याच्या आधारे मदत द्यावी, याबाबत राज्यातील महसूल तसेच कृषी विभागात संभ्रम निर्माण झाला…
आभाळ फाटलं, काळीज तुटलं; हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, अवकाळी पावसाने सारं हिरावलं
धाराशीव : राज्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भर उन्हाळ्यात सर्वसामान्य लोकांनी जरी या पावसाने काहीसा दिला असला तरी शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. द्राक्षे, आंबा,…