• Sat. Sep 21st, 2024

maharashtra farmers news

  • Home
  • आंबा, काजू बागायतदारांची दिवाळी गोड! अखेर पाठपुराव्याला यश; नुकसान भरपाई मिळाल्याने बळीराजा सुखावला

आंबा, काजू बागायतदारांची दिवाळी गोड! अखेर पाठपुराव्याला यश; नुकसान भरपाई मिळाल्याने बळीराजा सुखावला

सिंधुदुर्ग: काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू बागायतदार यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शिवसेना आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. त्यात शिवसेनेचे नेते आक्रमक होत आंबा आणि काजू…

पंचनामे की सरसकटमध्ये अडकली मदत? सरकारी यंत्रणा संभ्रमात; मात्र शेतकऱ्यांच्या वाटेला प्रतीक्षाच

पुणे: राज्य सरकारने ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात त्या त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट की पंचनाम्याच्या आधारे मदत द्यावी, याबाबत राज्यातील महसूल तसेच कृषी विभागात संभ्रम निर्माण झाला…

आभाळ फाटलं, काळीज तुटलं; हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, अवकाळी पावसाने सारं हिरावलं

धाराशीव : राज्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भर उन्हाळ्यात सर्वसामान्य लोकांनी जरी या पावसाने काहीसा दिला असला तरी शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. द्राक्षे, आंबा,…

You missed