• Sat. Sep 21st, 2024

सर्वोच्च न्यायालय

  • Home
  • सुप्रीम कोर्टाविरोधात जाण्याची हिम्मत, नाशिक प्रेसकडून रोखे पुरवठा सुरूच

सुप्रीम कोर्टाविरोधात जाण्याची हिम्मत, नाशिक प्रेसकडून रोखे पुरवठा सुरूच

भरत मोहळकर, मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांसंदर्भात स्टेट बँकेला दणका देऊन सत्ताधाऱ्यांची आर्थिक नाकेबंदी केली. त्यामुळे निवडणूक रोखे प्रकरण फक्त देशात नाही जगात चर्चेत आले. पुढे हेच निवडणूक रोखे…

घटनेच्या प्रस्तावनेत बदल करता येतो? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : राज्यघटना स्वीकारली गेली ती तारीख कायम ठेवून प्रस्तावनेत बदल करता येतो का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी याचिकाकर्त्यांना विचारला. राज्यघटनेच्या प्रस्तावनेत टाकण्यात आलेले ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’…

…असल्या कोल्हेकुईला घाबरत नाही, मनोज जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगेंनी ही घोषणा बीडच्या सभेत केली यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ…

एकवीरादेवी देवस्थान: हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय होता आदेश?

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ला येथील प्रसिद्ध एकवीरादेवी देवस्थानातील राजकीय साठमारीला चाप लावणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २४ ऑगस्टला दिल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात…

भावाची चूक सांगितली अन् एकनाथ शिंदेंचंही टेन्शन वाढवलं, नाही नाही म्हणत राज ठाकरे बरंच बोलले!

मुंबई : गेली वर्षभर सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने काल अतिशय संतुलित निकाल दिला. सत्तास्थापनेच्या सगळ्या प्रक्रियेला अवैध ठरवताना सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा न्यायनिवाडा सर्वोच्च…

कोर्टाच्या निकालावर पवार मोजक्या शब्दात बरंच बोलले, पुन्हा सांगितलं आम्ही ठाकरेंच्या पाठिशी!

मुंबई : देशपातळीवर विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणारे बिहारचे मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते नितीश कुमार यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजप देशहिताच्या विरोधात काम करत असल्याने आता…

घटस्फोटासाठी ६ महिने वाट पाहण्याची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली : लग्न झाल्यानंतर कधी कधी वैवाहित जीवन यशस्वी होत नाहीत आणि मग प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. मात्र,घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आले म्हणजे पुढील गोष्टी पटापट होत नाहीत. आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच…

You missed