Jalgaon Rain : महाराष्ट्रात अकाळीचं थैमान, जळगावात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, बळीराजाचं अक्षरश: कंबरडं मोडलं
जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने 60 टक्के शिवारांमध्ये मोठं नुकसान केलं. शेतकऱ्यांचे ज्वारी, बाजरी, कांदा आणि इतर पिके नष्ट झाली. अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत आणि शासनाने…
राज्यातील या भागांत अवकाळी संकट, मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्टचा इशारा
उत्तर महाराष्ट्रात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. नाशिकसह जळगावला ऑरेंज, तर धुळे जिल्ह्यात यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना तापमानवाढ आणि अवकाळी पावसाला तोंड द्यावे लागणार आहे. हवामान विभागाने…
फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने शेतकरी चिंतेत, चंद्रपुरात बरसला रिपरीप पाऊस; कापूस, तूर पिक संकटात
Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 12:21 pm फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यात चंद्रपूर जिल्ह्यात काल शनिवारपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिपरीप…
अवकाळी पावसानं मार्च महिन्याची सुरुवात, हवामान विभागाचा गारपीट होण्याचा अंदाज
पुणे : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असताना आज सकाळी पुण्यात रिमझिम पाऊस पडला आहे. सदाशिव पेठ, कात्रज, पर्वती, तसेच उपनगरातील काही भागांमध्ये पाऊस झाला आहे. काल दिवसभर पुण्यामध्ये कडाक्याच्या ऊन…
अवकाळीचे दाटले ढग; काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल
नाशिक: उत्तर भारतात जोरदार अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्यानंतर त्याचा प्रतिकूल परिणाम मध्य भारतातही जाणवत आहे. त्यामुळे नाशिकमध्येही दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळीचे ढग दाटले…
विदर्भाला अवकाळीचा तडाखा, गारपिटीमुळे यवतमाळमध्ये गहू- हरभऱ्याचे मोठं नुकसान;बळीराजा हवालदिल
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात बाबुळगाव तालुक्यातील तालुक्यात खर्डा, येरणगाव, किन्ही-गोंधळी, गवंडी,विरखेड,वाटखेड, गोंधळी,घारपळ या गावांमध्ये गारपटीसह मुसळधार पाऊस झाला. काल सायंकाळच्या सुमारास गारपिटीचा तडाखा या परिसराला बसला. वादळीवाऱ्यासह गारपिटीमुळे शेतातील उभे असलेले…
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, विमा कंपन्या नॉट रिचेबल, भरपाईचे ८४९ कोटी प्रलंबित
मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे ठाकले असतानाच पीक विमा कंपन्या ‘नॉट रिचबेल’ झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात पीक विम्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत…
Weather Alert : राज्यावर आजही पावसाचं सावट, पुण्यासह या १० जिल्ह्यांना गारपीटीचाही अलर्ट जारी
मुंबई : राज्यात वारंवार हवामानात बदल होत असताना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचं थैमान सुरूच असून पुढचे २ दिवस हवामान खात्याकडून महत्त्वाच्या जिल्ह्यांना पावसाचा…
एकीकडे अवकाळी पावसामुळे हाहाकार, पिकांचे मोठे नुकसान, तर फुलंब्रीत पाणीटंचाई, फळबागा धोक्यात
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: फुलंब्री तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. अशातच तालुक्यातील जवळपास ४११ हेक्टरवरील फळबागा धोक्यात…
अवकाळीनंतर आता नवे संकट, विमा कंपन्या ‘नॉट रिचेबल’, शेतकऱ्यांची चिंता वाढली
अवकाळी पाऊस आणि गारपीटीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. नुकसान झालेल्या पिकांना विम्याचा लाभ मिळावा या साठी शेतकऱ्यांनी विमा कंपन्याशी संपर्क केला असता विमा कंपन्यांचे टोल…