• Sat. Sep 21st, 2024

unseasonal rain

  • Home
  • अवकाळी पावसानं मार्च महिन्याची सुरुवात, हवामान विभागाचा गारपीट होण्याचा अंदाज

अवकाळी पावसानं मार्च महिन्याची सुरुवात, हवामान विभागाचा गारपीट होण्याचा अंदाज

पुणे : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असताना आज सकाळी पुण्यात रिमझिम पाऊस पडला आहे. सदाशिव पेठ, कात्रज, पर्वती, तसेच उपनगरातील काही भागांमध्ये पाऊस झाला आहे. काल दिवसभर पुण्यामध्ये कडाक्याच्या ऊन…

अवकाळीचे दाटले ढग; काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल

नाशिक: उत्तर भारतात जोरदार अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्यानंतर त्याचा प्रतिकूल परिणाम मध्य भारतातही जाणवत आहे. त्यामुळे नाशिकमध्येही दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळीचे ढग दाटले…

विदर्भाला अवकाळीचा तडाखा, गारपिटीमुळे यवतमाळमध्ये गहू- हरभऱ्याचे मोठं नुकसान;बळीराजा हवालदिल

यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात बाबुळगाव तालुक्यातील तालुक्यात खर्डा, येरणगाव, किन्ही-गोंधळी, गवंडी,विरखेड,वाटखेड, गोंधळी,घारपळ या गावांमध्ये गारपटीसह मुसळधार पाऊस झाला. काल सायंकाळच्या सुमारास गारपिटीचा तडाखा या परिसराला बसला. वादळीवाऱ्यासह गारपिटीमुळे शेतातील उभे असलेले…

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, विमा कंपन्या नॉट रिचेबल, भरपाईचे ८४९ कोटी प्रलंबित

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे ठाकले असतानाच पीक विमा कंपन्या ‘नॉट रिचबेल’ झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात पीक विम्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत…

Weather Alert : राज्यावर आजही पावसाचं सावट, पुण्यासह या १० जिल्ह्यांना गारपीटीचाही अलर्ट जारी

मुंबई : राज्यात वारंवार हवामानात बदल होत असताना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचं थैमान सुरूच असून पुढचे २ दिवस हवामान खात्याकडून महत्त्वाच्या जिल्ह्यांना पावसाचा…

एकीकडे अवकाळी पावसामुळे हाहाकार, पिकांचे मोठे नुकसान, तर फुलंब्रीत पाणीटंचाई, फळबागा धोक्यात

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: फुलंब्री तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. अशातच तालुक्यातील जवळपास ४११ हेक्टरवरील फळबागा धोक्यात…

अवकाळीनंतर आता नवे संकट, विमा कंपन्या ‘नॉट रिचेबल’, शेतकऱ्यांची चिंता वाढली

अवकाळी पाऊस आणि गारपीटीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. नुकसान झालेल्या पिकांना विम्याचा लाभ मिळावा या साठी शेतकऱ्यांनी विमा कंपन्याशी संपर्क केला असता विमा कंपन्यांचे टोल…

Weather Alert : राज्यावर पुढचे ४८ तास अस्मानी संकट, मुंबई, पुण्यासह या भागांना पावसाचा अलर्ट जारी…

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही राज्यात अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळते. अशात पुढच्या ४८ तासांमध्ये राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा…

विमा कंपन्यांकडून सरकारला वाटा मिळतोय काय? अंबादास दानवे यांचा जळजळीत सवाल

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिठीत १६ जिल्ह्यातील शेतीपिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. याचे तातडीने पंचनामे करत सरकारने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास…

मुसळधार पावसाने झोडपले; गारपिटीमुळे ९० मेंढ्या व शेकडो बगळे मृत्युमुखी

वाशिम: आभाळाचे छत आणि जमीनीचे अंथरून करून ऊन, वारा, पाऊस सहन करत मेंढपाळ पोटच्या लेकराप्रमाणे आपल्या मेंढ्यांचा सांभाळ करतात. मात्र वाशिम जिल्ह्यात कालपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ९० मेंढ्यांचा मृत्यू…

You missed