जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने 60 टक्के शिवारांमध्ये मोठं नुकसान केलं. शेतकऱ्यांचे ज्वारी, बाजरी, कांदा आणि इतर पिके नष्ट झाली. अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत आणि शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.
Jalgaon Rain : महाराष्ट्रात अकाळीचं थैमान, जळगावात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, बळीराजाचं अक्षरश: कंबरडं मोडलं
