• Wed. Mar 11th, 2026

    Prithviraj Chavan

    • Home
    • केंद्राकडून राज्याला अपेक्षित २२ हजार कोटी मिळाले नाहीत,पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कारण

    केंद्राकडून राज्याला अपेक्षित २२ हजार कोटी मिळाले नाहीत,पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कारण

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : महाराष्ट्रात पंचायत समितीपासून ते इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात मागील दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे, केंद्र शासनाकडून राज्याला अपेक्षित असलेला २२ हजार कोटी रुपयांचा निधी…

    पृथ्वीराजबाबांच्या जागी विखे मुख्यमंत्री होणार होते, पण राहुल गांधी यांची भेट झाली अन्…

    नागपूर : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांचा राजीनामा घेत तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचा झालेला निर्णय ऐनवेळी फिरला आणि २०१४ ला शेवटच्या वर्षात मुख्यमंत्री बननण्याच्या विखे…

    …तेव्हाच मराठा आरक्षण विषय सुटला असता, राष्ट्रवादीचा उल्लेख करत पृथ्वीराजबाबा थेटच बोलले

    पुणे : राज्यभरात मराठा आरक्षणासाठी रान पेटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्याआधीच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी आता मराठा…

    राज्याचं सामाजिक स्वास्थ कायम ठेवावं,पुढारी बिघडवत असतील तर ते निंदनीय : पृथ्वीराज चव्हाण

    पुणे : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. नेमकी लोकशाही कुठे चालली आहेय़ या प्रश्नावर माजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, लोकशाही कुठे चालली…

    पंतप्रधान मोदी भीतीपोटी मुदतपूर्व निवडणुका घेतील; पृथ्वीराज चव्हाणांचं महत्त्वपूर्ण भाकित

    सातारा : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. हे नजरेआड करून पाच राज्ये आपल्या हातातून जातील, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेतील. त्यामुळे दुसऱ्या…

    पुसेसावळीकरांना बंधुत्व जपण्याचं आवाहनं, पोलिसांना सूचना, पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

    संतोष शिराळे, सातारा : जिल्ह्यातील पुसेसावळी येथे जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. गाव, तालुका व जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचे काही ठराविक मंडळी प्रयत्न करत आहेत. तो होऊ देऊ नका,…

    काका-पुतण्याची अडीच तास भेट, राजकारणात भूकंप, CM पदाच्या चर्चा, पृथ्वीबाबांना वेगळाच संशय

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे, पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, असं पत्र शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहून आठवडा उलटून गेला नसेल. पवारांच्या याच म्हणण्याला दुजोरा देणारं वृत्त…

    कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग, राजू शेट्टी काँग्रेससोबत जाणार?, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

    कोल्हापूर: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आतापासूनच कामाला लागले असून काँग्रेसच्या विविध नेत्यांवर प्रत्येक मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि कोल्हापूर लोकसभा…

    संयमी पृथ्वीराज चव्हाण यांना भिडेंविरोधात आक्रमक होताच फोन मेलवरुन धमकी,साताऱ्यात खळबळ

    सातारा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनात…

    पृथ्वीबाबांसोबत नाईलाजाने काम, तर ठाकरेंसोबत… अजित पवारांचा गौप्यस्फोट

    मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळेल, इतके आमदार निवडून आले होते. पण दिल्लीत काय घडलं माहिती नाही. आम्ही त्यावेळी आर. आर. पाटील यांचं…

    You missed