पहिलीत असताना आईला भेटले, तीच अखेरची भेट! बिद्रेंच्या लेकीला कोर्टात अश्रू अनावर, कंठ दाटला
Ashwini Bidre: सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात आज पनवेल सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या हत्याकांड प्रकरणी दोषींच्या शिक्षेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नवी मुंबई: सहाय्यक…
Tanisha Bhise Death Case: ग्रह फिरले; राहू, केतू काय डोक्यात आला! भिसेंचा मृत्यू, १० लाख डिपॉझिटवर डीन काय म्हणाले?
Tanisha Bhise Death Case: वेळेत उपचार न मिळाल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्यानं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहायकांच्या पत्नी तनिषा भिसे…
निवडणूक तेलंगनाची त्रास मात्र महाराष्ट्रातील तळीरामांना, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर….
चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ३० नोव्हेंबरला मतदान होत आहे. खरंतर, या निवडणुकीचा आणि महाराष्ट्राचा काही एक संबंध नाही. तरीही या निवडणुकीने महाराष्ट्रातील तळीरामांचा जीव भांड्यात पडला आहे.…
बिअर प्या बिअर….महायुती सरकार करणार स्वस्त, महसूलवाढीसाठी नवा फंडा, सरकारने समितीच नेमली
कोल्हापूर: दोन वर्षे त्याचा खप वाढत असतानाच अचानक तो कमी झाला, त्याचा फटका महसूल वाढीला बसला. यामुळे जागे झालेल्या महायुती सरकारने जनतेला थेट ‘बिअर प्या.. बिअर’ म्हणत ते स्वस्त कसे…
खासगी भरती नकोच! शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप, निर्णय रद्द करण्याची मागणी
म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्यसेवेतील १३८ संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या ६ सप्टेंबरच्या अविचारी शासन निर्णयामुळे राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी…
महाराष्ट्रातील मतदार गुन्हेगार उमेदवारांच्या पाठीशी; खून-बलात्कारासारखे गंभीर गुन्हे, आकडेवारी पाहून बसेल धक्का
म. टा. प्रतिनिधी, पुणे: गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्रातील मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि बक्कळ संपत्ती असलेल्या उमेदवारांनाच पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वीस वर्षांत…
गरम दुधाच्या कढईत पडली अन्…, ६ वर्षाच्या चिमुकली २१ दिवस मृत्यूशी लढली; अखेर घेतला जगाचा निरोप
बुलडाणा : ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’ असं म्हटलं जातं. हीच म्हण अधोरेखित करणारी घटना मलकापूर इथे घडली आहे. उकळलेल्या दुधाच्या कढईमध्ये पडून भाजलेल्या आणि ३ आठवडे साक्षात मृत्यूची…