• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्र न्यूज

  • Home
  • निवडणूक तेलंगनाची त्रास मात्र महाराष्ट्रातील तळीरामांना, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर….

निवडणूक तेलंगनाची त्रास मात्र महाराष्ट्रातील तळीरामांना, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर….

चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ३० नोव्हेंबरला मतदान होत आहे. खरंतर, या निवडणुकीचा आणि महाराष्ट्राचा काही एक संबंध नाही. तरीही या निवडणुकीने महाराष्ट्रातील तळीरामांचा जीव भांड्यात पडला आहे.…

बिअर प्या बिअर….महायुती सरकार करणार स्वस्त, महसूलवाढीसाठी नवा फंडा, सरकारने समितीच नेमली

कोल्हापूर: दोन वर्षे त्याचा खप वाढत असतानाच अचानक तो कमी झाला, त्याचा फटका महसूल वाढीला बसला. यामुळे जागे झालेल्या महायुती सरकारने जनतेला थेट ‘बिअर प्या.. बिअर’ म्हणत ते स्वस्त कसे…

खासगी भरती नकोच! शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप, निर्णय रद्द करण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्यसेवेतील १३८ संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या ६ सप्टेंबरच्या अविचारी शासन निर्णयामुळे राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी…

महाराष्ट्रातील मतदार गुन्हेगार उमेदवारांच्या पाठीशी; खून-बलात्कारासारखे गंभीर गुन्हे, आकडेवारी पाहून बसेल धक्का

म. टा. प्रतिनिधी, पुणे: गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्रातील मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि बक्कळ संपत्ती असलेल्या उमेदवारांनाच पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वीस वर्षांत…

गरम दुधाच्या कढईत पडली अन्…, ६ वर्षाच्या चिमुकली २१ दिवस मृत्यूशी लढली; अखेर घेतला जगाचा निरोप

बुलडाणा : ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’ असं म्हटलं जातं. हीच म्हण अधोरेखित करणारी घटना मलकापूर इथे घडली आहे. उकळलेल्या दुधाच्या कढईमध्ये पडून भाजलेल्या आणि ३ आठवडे साक्षात मृत्यूची…

You missed