• Sat. Sep 21st, 2024

wardha news

  • Home
  • शिवरायांच्या आस्थेतून फिरला पाच महिने गडकिल्ले! सिंदी रेल्वेच्या युवकाचा सायकलने ६५०० किमींचा प्रवास

शिवरायांच्या आस्थेतून फिरला पाच महिने गडकिल्ले! सिंदी रेल्वेच्या युवकाचा सायकलने ६५०० किमींचा प्रवास

शिवनेरी, रायगड, विशालगड, भुईकोट, नळदुर्ग, परांडा, औसा, उद्गीर अशा अनेकानेक किल्ल्यांचा पाच महिने अभ्यास करून हा युवक गावात परतला आहे.

पोषण आहार पुरवठा बंद; २ महिन्यांपासून वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उसनवारीवर धान्य खरेदी

Edited by किशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Jan 2024, 2:01 pm Follow Subscribe Wardha News: वर्धा जिल्ह्यातील सुमारे १,२२० शाळांना दोन महिन्यांपासून तांदूळ व इतर धान्य पोहचलेले…

हिंगणघाटात राज्यातील पहिले ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’; १० लाखात निर्मिती, केंद्र व राज्य शासनाकडून दखल

म. टा. वृत्तसेवा, वर्धा : नावीन्यपूर्ण योजनेतून हिंगणघाट नगर परिषदेने राज्यात पहिल्यांदाच ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती केली आहे. केवळ दहा लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या टॉयलेटची दखल केंद्र व…

‘बोर’मध्ये पर्यटनाला घोर; पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे नऊ वर्षांत जिप्सी, गाइडची संख्या घटली

Bor Tiger Reserve: बोर व्याघ्रप्रकल्पाला पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे नऊ वर्षांत जिप्सी, गाइडची संख्या घटली आहे. रोजगाराच्या आशेने कर्ज काढून घेतलेल्या गाड्यांचे हप्ते कसे फेडावे हा प्रश्न या युवकांपुढे निर्माण झाला…

अवकाळीनंतर आता नवे संकट, विमा कंपन्या ‘नॉट रिचेबल’, शेतकऱ्यांची चिंता वाढली

अवकाळी पाऊस आणि गारपीटीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. नुकसान झालेल्या पिकांना विम्याचा लाभ मिळावा या साठी शेतकऱ्यांनी विमा कंपन्याशी संपर्क केला असता विमा कंपन्यांचे टोल…

विघ्न टळलं! कुटुंबाचा एक निर्णय अन् जाता जाता त्याने दिले तिघांना नवे आयुष्य

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: वर्धा येथील तरुणाच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या अवयवदानामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तीन तरुणांवरील विघ्न टळून त्यांना नवे आयुष्य मिळाले आहे.वर्धेच्या गांधीनगर परिसरात राहणारे श्रीकांत पांडे (वय ४७)…

भीतीपोटी सर्व विद्यार्थी घरी; नाराच्या आश्रमशाळेतील हत्येच्या घटनेनंतर पालकांमध्ये धास्ती

म. टा. वृत्तसेवा, वर्धा : कारंजा तालुक्यातील नारा येथील यादवराव केचे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची हत्या झाल्याचे स्पष्ट होताच हादरलेल्या पालकांनी आपल्या मुलांना घरी परत नेण्यास सुरुवात केली. सोमवारपर्यंत आश्रमशाळेत सर्वच विद्यार्थी…

स्तनदा मातेच्या आरोग्याशी खेळ; पोषण आहाराच्या बंद पॅकेटमधून निघालं भयंकर, वर्ध्यातील घटनेने खळबळ

Wardha News : आष्टी तालुक्यातील एका अंगणवाडीमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पॅकेट खोलताच आतमध्ये दिसलं भयंकर. घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

आश्रमशाळेतील मुलांची झोपायची तयारी, ती गादी उचलताच सगळेजण हादरले, वर्ध्यातील खळबळजनक घटना

वर्धा: राज्यातील आश्रमाशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येत असतानाच वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धे येथील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रम शाळेत एका मुलाचा…

वर्ध्याच्या रामनगरात झाला होता पाहुणचार; ज्येष्ठ लेखिका मृणालिनी केळकर यांनी जागवल्या सीमा देव यांच्या आठवणी

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सीमा देव यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न आमच्या शेजारी राहणारे दिग्दर्शक राजदत्त यांच्याशी जुळले होते. नेमका तेव्हाच ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकाचा प्रयोग वर्ध्यात होता.…

You missed