गणेश विसर्जनानंतर चिमुकली भावुक, बाप्पाला परत आणा म्हणत ढसाढसा रडली…व्हिडिओ व्हायरल
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•7 Sep 2025, 8:36 am शनिवारी अनंत चतुर्दशीनिमित्त राज्यभरात गणपतींचं विसर्जन पार पडलं.भावुक अंतःकरणानं गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला.गणेश विसर्जनानंतर वाशिममधील एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.माझा बाप्पा…
भक्तांची गर्दी, बाप्पा मोरयाच्या घोषणा..पुण्यातील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडे जोगेश्वरीचं विसर्जन
Maharashtra Times•6 Sep 2025, 4:59 pm पुण्यातील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडे जोगेश्वरीचं विसर्जनश्री तांबडे जोगेश्वरी गणपतीचं 4 वाजून 10 मिनिटांनी विसर्जनहजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत बाप्पाचं विसर्जन
कौतुकानं कार्यकर्त्याने बोलावलं, वाटलं फाशी देतो काय? मी थरथरलो…, मंत्री शिरसाटांनी सांगितला जुना किस्सा
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासावर भाष्य केले. एका कार्यकर्त्यांने आठ लाखांचा डीजे लावल्याने त्यांना स्वतःला आलेला अनुभव त्यांनी सांगितला आहे. डीजे…
पंचगंगेच्या प्रदूषणानं मन बदललं,श्रीधर बाखरेंनी जपलेली परंपरा,कोल्हापूरकरांसाठी प्रेरणादायी
कोल्हापूर: कोल्हापुरात पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यावरून वाद सुरू आहेत. नदी प्रदूषित होऊ नये यासाठी महापालिकेने कोल्हापूरकरांना घरगुती गणपतीचे विसर्जन महापालिकेने दिलेल्या विसर्जन कुंडात करावं असं आवाहन केलंय. तर,…
धक्कादायक! गणेशोत्सवासाठी पनवेलमधून कोकणात गेला, पण २३ वर्षीय तरुण विसर्जन मिरवणुकीतूनच…
रत्नागिरी : पनवेलमधून कोकणातील राजापूर येथे गणेशोत्सवासाठी आलेला एक युवक विसर्जन मिरवणुकीवेळी बुडाल्याने बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रायपाटण येथील बाजार वाडी या ठिकाणचा अक्षय दिलीप शेट्ये (वय वर्ष…
गणपती बसवल्यावर अघटित घडतं..गावकऱ्यांना भीती, तरुण पोरांनी धाडस केलं अन्.. वाचा चोरांब्याच्या राजाची कहाणी
सातारा: संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम आहे. प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पांसाठी काहीतरी विशेष करताना दिसून येतोय त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक गणपती पाहायला मिळत आहेत. गणेशमंडळांची संख्या वाढल्याने पोलीस यंत्रणेवरही मोठा ताण…
एक असं गाव जे गणपती बसवत नाही, नेमकी काय आहे भद्रोत्सवाची परंपरा? वाचा सविस्तर
सातारा: तालुक्यात कृष्णा नदीकाठी तीर्थक्षेत्र अंगापूर तर्फ नावाचे गाव आहे. हे देशात असे एकमेव ठिकाण आहे, की त्या गावामध्ये गणपती बसविला जात नाही. गणेशोत्सव ‘भद्रोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. गणेशोत्सव…
सैलानी बाबांच्या दर्ग्यात गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना, छत्रपती संभाजीनगरात तीस वर्षांपासून सलोख्याची परंपरा
छत्रपती संभाजीनगर: देशभरामध्ये विविध ठिकाणी दोन जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत यामुळे दोन समाजात तणावाचं निर्माण होत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरामधील एका दर्ग्यामध्ये गेल्या ३० वर्षांपासून…
डीजेचा आवाज वाढवून मर्यादा भंग करणाऱ्या मंडळांसह डी.जे. ऑपरेटर्सवर कारवाई: कोल्हापूर पोलीस
कोल्हापूर: कान किर्र होईल आणि डोकं बधीर होईल अशा डीजेच्या दणदणाटात कोल्हापुरात काल सार्वजनिक गणेशोत्सव आगमन मिरवणूक पार पडली. कोल्हापुरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजारामपुरी चे दोन्ही रस्ते लाईटीच्या झगमगाटानं आणि…
पर्यावरणपूरक उत्सवासाठी पाऊल; अंबरनाथ नगरपालिकेकडून शहरात नऊ कृत्रिम तलाव तयार
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : गणेशोत्सवात दीड दिवसांपासून ते सात दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनासाठी अंबरनाथ नगरपालिकेकडून शहरात नऊ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तर शहरात नव्याने उभे राहणाऱ्या भव्य गृहसंकुलातील…