• Sat. Jun 6th, 2026

    स्वाभिमानी शेतकरी संघटना

    • Home
    • Raju Shetti : आंबा-काजू बागायतदार आक्रमक, राजू शेट्टींचा सरकारला इशारा; मागण्यांवर निर्णय न झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग रोखणार

    Raju Shetti : आंबा-काजू बागायतदार आक्रमक, राजू शेट्टींचा सरकारला इशारा; मागण्यांवर निर्णय न झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग रोखणार

    कोकणातील आंबा-काजू बागायतदारांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी १० दिवसांत निर्णय न झाल्यास २३ मार्चला मुंबई-गोवा महामार्ग रोखणार असं म्हटलं आहे. आंबा कलमाला हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान…

    ऊस दरावरून शेतकरी संतप्त! खासदार प्रणिती शिंदेंवर स्वाभिमानी शेतकऱ्यांचा जोरदार रोष, सिद्धेश्वर कारखान्यासमोर मोठं आंदोलन

    सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाही. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. शेतकऱ्यांनी ऊसाची पहिली उचल…. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर: सोलापूर शहराजवळील सिद्धेश्वर सहकारी…

    बेकायदेशीर सुरु असलेले कारखाने कायदा हातात घेऊन बंद पाडू, राजू शेट्टीचं सरकारला आवाहन!

    कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बैठकसाखर कारखानदार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे नियोजन पण काही साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे राजू शेट्टींची नाराजी या बैठकीनंतर राजू शेट्टींची आक्रमक…

    शेतकरी कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पदयात्रा, राजू शेट्टींनी सरकारला ऐकवलं!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2025, 8:39 pm शेतकरी कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार….राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आक्रोश पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत यावर…

    मानधन वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, CM फडणवीसांच्या भेटीनंतरही बच्चू कडू असमाधानी!

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी…विविध मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना…

    अजित पवारांचं वक्तव्य, शक्तीपीठ महामार्ग; स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापुरात निषेध

    Authored byमानसी देवकर | Contributed byनयन यादवाड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2025, 10:34 am राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही असं केलेलं वक्तव्य आणि शक्तीपीठ…

    राजू शेट्टींनी सरकारच्या निर्णयाचा कंडका पाडला; ऊस उत्पादक शेतकऱ्याला पुन्हा एकरकमी एफआरपी

    Sugarcane FRP: राज्य सरकारने दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला असून, आता शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणार आहे. महाराष्ट्र टाइम्सraju shetty new कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुंबई…

    महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वाभिमानीकडून राज्यभर निवेदन देण्याची मोहीम

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byनयन यादवाड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Dec 2024, 9:34 pm महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वाभिमानीकडून राज्यभर निवेदन देण्याची मोहीम

    राजकारण: शेट्टींची ठाकरेंशी गट्टी? हातकणंगलेत भाजपमुळे सेनेची कोंडी; खासदार मानेंची गोची

    गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटना काँग्रेस आघाडीसोबत होती. तेव्हा माजी खासदार शेट्टी यांची हॅट्‌ट्रिक वंचित बहुजन आघाडीने हुकवली. वंचितच्या मतविभागणीमुळे धैर्यशील माने खासदार झाले. अर्थात जातीचे राजकारण, इचलकरंजीचा पाणीप्रश्न आणि…

    Hatkanangle Constituency: …तो निर्णय महाविकास आघाडीने घ्यावा; माजी खासदाराची रोखठोक भूमिका

    कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून मतदार संघात दौरा करत आहे. तसेच २०१९पासून मी सर्वांच्या संपर्कात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र एकला चलो रेच्या घेतलेल्या भूमिकेचे माझ्या…

    You missed