• Sat. Mar 7th, 2026

    भारतीय रेल्वे

    • Home
    • एका अफवेनं होत्याचं नव्हतं झालं, जळगावमध्ये रेल्वेनं प्रवाशांना उडवलं…नेमकं काय घडलं?

    एका अफवेनं होत्याचं नव्हतं झालं, जळगावमध्ये रेल्वेनं प्रवाशांना उडवलं…नेमकं काय घडलं?

    जळगावमध्ये रेल्वे दुर्घटनेत एक ट्रेनने दुर्दैवीचं अनेक प्रवाशांचा मृत्यू झालं. जळगावमधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या पराडे गावाजवळ ठिणग्या आणि आगच्या ठिणग्यांमुळे आग लागली. ही घटना अनेक प्रवाशांच्या मृत्यू आणि…

    ‘कामासाठी कल्याणला निघालेलो, पण…’ ट्रेन अपघातात कुटुंबियांना गमावलेल्या तरूणाची कैफियत

    जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखलकामासाठी मुंबईला निघालेल्या परप्रांतीय तरूणाचा चुलता त्याच्या डोळ्यांदेखत…

    जळगावमध्ये रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशी दगावले…जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पहिली प्रतिक्रिया

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2025, 9:41 pm जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन…

    ‘चेन खेचली, प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या टाकल्या अन् तितक्यात…; नेपाळी मजुरांनी सांगितलं काय घडलं?

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2025, 10:03 pm जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला. यामध्ये अनेक निष्पापांना जीव गमवावा…

    रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूड! मेट्रो स्टेशनमध्ये तिकीट व्हेंडिंग मशिन, असा होणार प्रवाशांना फायदा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वेकडून मेट्रो स्टेशन परिसरात तिकीट व्हेंडिंग मशिन बसविण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर रेल्वे पादचारी पुलावर जाण्याआधीच तिकीट काढता येणार आहे.…

    नगर-बीड-परळी रेल्वेला आणखी गती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आष्टी-अमळनेर टप्प्याचे ऑनलाइन लोकार्पण

    म. टा. प्रतिनिधी, बीड: जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आष्टी ते अमळनेर या टप्प्याचे लोकार्पण बुधवारी ऑनलाइन झाले.…

    गुडन्यूज! अपघात टाळणारे ‘कवच’ जूनअखेर मुंबई-दिल्ली मार्गावर, कवच कसे काम करते? जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग ताशी १३० किमी वेगाने धावण्यासाठी सज्ज होत असतानाच मुंबई ते रतलामदरम्यान ‘कवच’ अर्थात स्वयंचलित रेल्वेसुरक्षा कार्यान्वित करण्यात आली आहे. जून २०२४अखेर संपूर्ण मार्गावर…

    घाटातही रेल्वेगाड्या धावणार सुपरफास्ट, कर्जत- कसारा यार्ड विस्तारणीच्या कामाला वेग

    म. टा. प्रतिनिधी मुंबई : उत्तर भारतात ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची गती वाढवणे आणि विलंबाने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमुळे लोकल फेऱ्यांवर परिणाम होतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेकडून कसारा यार्ड विस्तारीकरण…

    दिवाळीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेची कारवाई, फुकट्यांकडून कोट्यवधींचा दंड वसूल

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: दिवाळीच्या काळात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे. गेल्या १६ दिवसात रेल्वेने तब्बल २२ हजार ८४३ फुकट्या प्रवाशांकडून तब्बल एक…

    भाऊबीजेसाठी भावाची वाट बघत होती, प्रवासातच तरुणासोबत अनर्थ, बहिणीचा काळीज चिरणारा आक्रोश

    जळगाव: मामाच्या गावी गेलेला शिक्षक तरुण भाऊबीज साजरी करण्यासाठी मामाच्या गावावरुन आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने निघाला. मात्र, रस्त्यातच शिक्षक तरुणावर काळाने झडप घातली. रेल्वेतून पडल्याने शिक्षक तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

    You missed