महाराष्ट्र होणार रेल्वे फाटकमुक्त, तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Railway Crossings: राज्यात रेल्वे फाटक ओलांडताना अनेक अपघात होतात. अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध नसतात. येत्या तीन वर्षांमध्ये हेच बदलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. राज्यात रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामाला…
Train Ticket Refund Rules : ट्रेनचा प्रवास झाला तरी पैसे परत मिळतील, रेल्वेचा ‘हा’ नियम 90 टक्के प्रवाशांना माहितीच नाही
Railway ticket refund rules: भारतीय रेल्वेच्या रिफंड नियमांबद्दल माहिती आहे का? ट्रेन रद्द होणे, उशीर होणे किंवा श्रेणी बदलून प्रवास करावा लागल्यास तिकीटाचे पैसे कसे परत मिळतात, सविस्तर नियम जाणून…
Indian Railway : सेवा परमो धर्मः, नॉनस्टॉप 114 वर्षे; पंजाब मेलचा गौरवशाली इतिहास
भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या ट्रेनपैकी एक असलेली आणि आजही लोकांची सेवा करत असलेली पंजाब मेलने १ जून २०२६ रोजी आपल्या गौरवशाली ११५ व्या वर्षात पदार्पण केले. 12137 मुंबई-फिरोजपूर पंजाब मेलने…
एका अफवेनं होत्याचं नव्हतं झालं, जळगावमध्ये रेल्वेनं प्रवाशांना उडवलं…नेमकं काय घडलं?
जळगावमध्ये रेल्वे दुर्घटनेत एक ट्रेनने दुर्दैवीचं अनेक प्रवाशांचा मृत्यू झालं. जळगावमधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या पराडे गावाजवळ ठिणग्या आणि आगच्या ठिणग्यांमुळे आग लागली. ही घटना अनेक प्रवाशांच्या मृत्यू आणि…
‘कामासाठी कल्याणला निघालेलो, पण…’ ट्रेन अपघातात कुटुंबियांना गमावलेल्या तरूणाची कैफियत
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखलकामासाठी मुंबईला निघालेल्या परप्रांतीय तरूणाचा चुलता त्याच्या डोळ्यांदेखत…
जळगावमध्ये रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशी दगावले…जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पहिली प्रतिक्रिया
Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2025, 9:41 pm जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन…
‘चेन खेचली, प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या टाकल्या अन् तितक्यात…; नेपाळी मजुरांनी सांगितलं काय घडलं?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2025, 10:03 pm जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला. यामध्ये अनेक निष्पापांना जीव गमवावा…
रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूड! मेट्रो स्टेशनमध्ये तिकीट व्हेंडिंग मशिन, असा होणार प्रवाशांना फायदा
म. टा. प्रतिनिधी, पुणे: प्रवाशांच्या सुविधेसाठी पुणे रेल्वेकडून मेट्रो स्टेशन परिसरात तिकीट व्हेंडिंग मशिन बसविण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर रेल्वे पादचारी पुलावर जाण्याआधीच तिकीट काढता येणार आहे.…
नगर-बीड-परळी रेल्वेला आणखी गती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आष्टी-अमळनेर टप्प्याचे ऑनलाइन लोकार्पण
म. टा. प्रतिनिधी, बीड: जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आष्टी ते अमळनेर या टप्प्याचे लोकार्पण बुधवारी ऑनलाइन झाले.…
गुडन्यूज! अपघात टाळणारे ‘कवच’ जूनअखेर मुंबई-दिल्ली मार्गावर, कवच कसे काम करते? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग ताशी १३० किमी वेगाने धावण्यासाठी सज्ज होत असतानाच मुंबई ते रतलामदरम्यान ‘कवच’ अर्थात स्वयंचलित रेल्वेसुरक्षा कार्यान्वित करण्यात आली आहे. जून २०२४अखेर संपूर्ण मार्गावर…