धर्मांतर केल्यास आदिवासींना शासकीय योजना बंद, पालघरमधील ग्रामपंचायतीचा ठराव
मुंबई -प्रतिनिधी ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही आदिवासी समाजाच्या नागरिकाने धर्मांतर केल्यास त्याला आदिवासी म्हणून मिळणाऱ्या सर्व योजना बंद करण्याचा ठराव विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. वाडा, विक्रमगडसह पालघर…
आधी फी वसुली नंतर प्रवेशबंदी; विद्यापीठाने परवानगी न दिल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले
म. टा. वृत्तसेवा जव्हार :जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यासाठी शिक्षणाची पंढरी म्हणून जव्हारमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ओळखले जाते, परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४मध्ये १७ अतिरिक्त…
माझ्या बोटीला भरपूर मासळी गावू दे; नारळी पौर्णिमेनिमित्त दर्याराजाला कोळी बांधवांचे साकडे
म. टा. वृत्तसेवा, पालघर : पालघर जिल्ह्याला लाभलेल्या वसई ते झाई-बोर्डी अशा ११० किमी लांबीच्या किनाऱ्यावर बुधवारी नारळी पौर्णिमेचा उत्साह ओसंडून वाहत होता. गावागावांत सोनेरी नारळ समुद्राला अर्पण करण्यात आले.…
मुंबईजवळच्या ‘या’ भागातील पाणी आरोग्यास हानिकारक; प्रदूषण अहवालातून धक्कादायक चित्र समोर
वैष्णवी राऊत, वसई: वसई-विरार महापालिका क्षेत्राला वायू प्रदूषण आणि जलप्रदूषणाचा भीषण विळखा पडल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती दर्शवणाऱ्या अहवालातून नुकतीच समोर आली आहे. तब्बल आठ वर्षानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात…
खासदारांच्या नावे बनावट लेटरपॅड, सह्या करून १० कोटींची कामे मंजूर, जिल्हा परिषद सदस्याला बेड्या
पालघर: पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाने बनावट लेटर पॅड तयार करून त्यावर बनावट सह्या करून तब्बल दहा कोटी रुपयांची कामे मंजूर करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पालघर…
रेल्वे पोलीस मागे लागले, गोळी मारण्याची हुल; चेतन रेल्वे रुळांलगतच्या खारफुटीत शिरला अन्….
मुंबई: जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून रेल्वे पोलिसांनी हल्लेखोर कॉन्स्टेबल चेतन सिंह याला ताब्यात घेतले आहे. सध्या…
ट्रेनमध्ये गोळीबाराचा आवाज, दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने प्रवाशांची पळापळ,३० मिनिटांत काय घडलं?
मुंबई: रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) एका जवानाने सोमवारी जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास ट्रेन पालघर आणि…
जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार, नेमकं काय घडलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक कहाणी
मुंबई: जयपुरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये (१२९५६) सोमवारी पहाटे गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन रेल्वे पोलीस…
Jaipur Mumbai Train Firing: पालघरजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार, पोलिसासह ४ जणांचा मृत्यू
मुंबई: जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरनजीक चालत्या ट्रेनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे…
सेल्फीच्या नादात महिला पडली नदीत; डहाणू पंचायत समिती सभापतींनी थेट घेतली उडी आणि…
पालघर : पावसाळ्यात पर्यटन स्थळ आणि धोकादायक पद्धतीने वाहणाऱ्या नद्याजवळ सेल्फीचा मोह अनेकांना आवरत नाही. सेल्फीचा मोह अनेकांच्या जीवावरही बेतला आहे. डहाणूतील सूर्या नदीवरील वाघाडी येथील भीम बांध येथे ही…