• Tue. Jun 30th, 2026

    maharashtra govt

    • Home
    • पुनर्वसनासाठी मिठागरे सुरक्षितच! धारावी प्रकल्पाचा दावा; पर्यावरणवाद्यांनी केला होता विरोध

    पुनर्वसनासाठी मिठागरे सुरक्षितच! धारावी प्रकल्पाचा दावा; पर्यावरणवाद्यांनी केला होता विरोध

    Dharavi Redevelopment Project : मिठागरांच्या जागा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने त्यावर विकासकामे करणे चुकीचे ठरेल, अशी भूमिका घेत पर्यावरणवाद्यांसह समाजातील विविध घटकांनी त्याला विरोध दर्शवला आहे. हायलाइट्स: डीआरपीच्या मुख्य कार्यकारी…

    राज्यातील ९४ बालगृहे बंद का? मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

    Mumbai High Court: राज्यातील बालगृहांपैकी ९४ बंद का आहेत? याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले. हायलाइट्स: सुधारणा करण्याबाबत पावले, मात्र आणखी उपाय करण्याची गरज अधोरेखित…

    संविधानावरुन काँग्रेस लक्ष्य; इतिहासातील दाखले देत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विधानसभेत घणाघात

    Devendra Fadnavis: हायलाइट्स: घटनात्मक संस्थांच्या बदनामीचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आता दुसऱ्या मुद्द्यावर ऊर्जा खर्च करण्याचा विरोधकांना सल्ला संविधान प्रत्येक भारतीयाच्या विकासाचे अस्त्र असल्याचे मत महाराष्ट्र टाइम्सdevendra fadnavis2 मुंबई :…

    महावितरण साठवणार वीज; २५० मेगावॉट साठवणुकीच्या कराराला वीज नियामक आयोगाची मंजुरी

    Mahavitaran News: महावितरण कंपनी लवकरच वीज साठवणूक प्रकल्पाच्या दिशेने जाणार आहे. या अंतर्गत २५० मेगावॉट वीज साठवणूक होणार असून, त्यासंबंधी करार करण्याला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र…

    राज्यात ‘नव्या घरा’ची गुढी लवकरच! समूह स्वयंपुनर्विकासाबाबत निर्णय घेणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

    Devendra Fadnavis: स्वयंपुनर्विकासामध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमधील सदनिकाधारकांचा अधिकचा फायदा होतो. त्याला चालना देण्यासाठी समूह स्वयंपुनर्विकासाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. महाराष्ट्र टाइम्सDevendra Fadnavis (12).…

    राजू शेट्टींनी सरकारच्या निर्णयाचा कंडका पाडला; ऊस उत्पादक शेतकऱ्याला पुन्हा एकरकमी एफआरपी

    Sugarcane FRP: राज्य सरकारने दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला असून, आता शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणार आहे. महाराष्ट्र टाइम्सraju shetty new कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुंबई…

    येत्या आठ दिवसांत राज्याचे नवे वाळू धोरण; महसूलमंत्र्यांची दोन्ही सभागृहांत घोषणा

    Chandrashekhar Bawankule: येत्या आठ दिवसांत राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. महाराष्ट्र टाइम्सchandrashekhar bawankule मुंबई :…

    पोलिसांविरोधात FIR करणार का? अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणातील कारवाईबाबत मुंबई हायकोर्टाचा सवाल

    Akshay Shinde Encounter Case: ‘त्या’ पाच पोलिसांविरोधात एफआयआर नोंदवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे का? तसे पाऊल उचलले जाणार आहे का’, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली. हायलाइट्स:…

    Mumbai: डांबरीकरणामुळे पालिका कोंडीत; सागरी किनारा मार्गाबाबत भाजप नेत्याकडून ऑडिटसह चौकशीची मागणी

    Mumbai Coastal Road: महापालिकेने शुक्रवारी स्पष्टीकरण देत सागरी किनारा मार्गाचे स्वरूप पूर्ववत केले जाणार असल्याचे जाहीर केले. तरी या प्रकरणाची ऑडिटसह चौकशीची मागणी भाजपच्या नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.…

    Aditya Thackeray: शिंदे केवळ मलिदा खाण्यातच पटाईत; किनारा मार्गावरील तड्यांवरुन आदित्य ठाकरेंची टीका

    Aditya Thackeray On Eknath Shinde: मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गाला (कोस्टल रोड) तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ…

    You missed