• Sat. Jun 6th, 2026

    maharashtra govt

    • Home
    • Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बंधूं’ना दणका! लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे 14 हजार पुरुष कचाट्यात, सरकार पैसे वसूल करणार?

    Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बंधूं’ना दणका! लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे 14 हजार पुरुष कचाट्यात, सरकार पैसे वसूल करणार?

    Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ८० लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. लाडकी बहीण योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…

    Rohit Pawar: काळाबाजार शेतकरी नव्हे, मंत्रीच करतात; गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टीका

    म.टा.वृत्तसेवा, सटाणा: ‘इंधन टंचाई निर्माण झालेली असताना सरकारने ती नियंत्रणात आणण्याऐवजी शेतकऱ्यांवर आरोप करण्याचे काम सुरू केले आहे. काळाबाजार शेतकरी नव्हे, मंत्रीच करतात’, अशी टीक आमदार रोहित पवार यांनी सोमवारी…

    Ambadas Danve: राज्यात सरकारच्या नावाखाली निव्वळ ‘सर्कस’; इंधन टंचाईवरुन अंबादास दानवेंची टीका

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावाखाली निव्वळ ‘सर्कस’ सुरू असल्याची टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी…

    Bacchu Kadu: पंधरा दिवसांत GR काढा! शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेना नेते बच्चू कडू यांची सरकारकडं मागणी

    Bacchu Kadu On Farmer Loan Waiver GR: कर्जमाफीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर येणार असून, सरकारने या विषयाकडे उदारतेने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. बच्चू कडू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर…

    Census In Maharashtra: घरच्यांना घेऊन जा जनगणनेला! प्रशासनातील अधिकाऱ्यांचे उफराटे सल्ले, शिक्षिकांना घरोघरी एकटे फिरण्याची भीती

    Census In Maharashtra: जनगणनेसाठी प्रत्येक कुटुंबाशी सविस्तर बोलावे लागत असल्याने प्रत्येक घरी जास्त वेळ थांबावे लागणार आहे. अशावेळी केवळ एका शिक्षिकेने तेथे जाणे हे धोकादायक असल्याची भावना शिक्षिकांनी व्यक्त केली…

    Maharashtra AI Policy: सरकारी विभागांना ‘एआय’ प्रकल्प बंधनकारक; गतिमान, पारदर्शक कारभारासाठी राज्य सरकारचा निर्णय

    Maharashtra Artificial Intelligence Policy 2026: एखाद्या विभागाला स्वतंत्र प्रकल्प राबविणे शक्य नसल्यास, राज्यस्तरीय एकत्रित एआय प्रकल्पांमध्ये सहभाग नोंदविणे बंधनकारक राहील. सरकारी विभागांना एआय प्रकल्प बंधनकारक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सौरभ शर्मा, मुंबई…

    Census In Maharashtra: आजपासून राज्यात जनगणना; दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया, प्रथमच नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याचा पर्याय

    Census In Maharashtra: स्व-गणना पूर्ण केल्यानंतर संबंधित नागरिकांना ‘एसई’ क्रमांक दिला जाणार आहे. एकूण १६ भाषांमध्ये स्व-गणनेतील प्रश्न उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जनगणना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : सन २०११नंतर…

    Anti- Conversion Bill: बेकायदा धर्मांतराला चाप! विधानसभेत विधेयक सादर, आरोप सिद्ध झाल्यास सात वर्षे तुरुंगवास

    मुंबई : राज्यात फसवणुकीने, जबरदस्तीने किंवा प्रलोभन दाखवून होणाऱ्या बेकायदा धर्मांतराच्या घटनांना चाप लावणारे आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेले महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक शुक्रवारी विधानसभेत सादर करण्यात आले. यात बेकायदा धर्मांतर…

    नाशिक-चेन्नई महामार्गाला पुन्हा गती; आराखड्यातून दिंडोरी वगळण्याचे संकेत, कोणत्या गावांमधून जाणार महामार्ग?

    Surat – Chennai Greenfield Highway: सुधारित आराखड्यानुसार हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथून सुरू होऊन अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर व अक्कलकोटमार्गे पुढे जाणार आहे. नाशिक- चेन्नई महामार्ग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…

    नाशिकमध्ये रंगणार चौथे विश्व मराठी संमेलन; उदय सामंत यांची घोषणा, कधी होणार सुरु?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या तारखांची अखेर घोषणा झाली असून, नाशिकमध्ये येत्या २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान चार दिवस हे संमेलन मराठी भाषा…

    You missed