फुकट्या प्रवाशांचे फंडे अजब! चक्क एआय वापरून बनवला एसी लोकलचा पास; मुंबईत इंजिनिअरला पत्नीसह अटक
Couple make fake AI Pass: मुंबईत एआय (AI) वापरून बनवलेला बनावट एसी लोकल पास वापरणाऱ्या महिलेला पकडण्यात आले. मध्य रेल्वेच्या टीटीईने हा प्रकार उघडकीस आणला. पती इंजिनियर असून त्याने पत्नीसाठी…
मुंबई-ठाण्यात 9 मेट्रो प्रकल्पांना गती! राज्य सरकारकडून 500 कोटींचे बिनव्याजी कर्ज; कोणत्या मार्गांचा समावेश, पाहा
Mumbai Metro: ठाणे ते मुंबई मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएला 500 कोटींचे व्याजमुक्त कर्ज दिले आहे. या निधीमुळे दहिसर, मीरा रोड, ठाणे, कल्याण मार्गावरील 9 मेट्रो प्रकल्पांना गती…
आधार कार्ड यापुढे जन्म तारखेचा पुरावा नाही, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, कारवाईचा इशारा
Aadhaar Card not a proof of Birth : आधार कार्डाला कोणतेही जन्म प्रमाणपत्र जोडलेले नसते, त्यामुळे ते जन्माचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…
डॉ. गौरी पालवेच नाही, अनंत गर्जेच्या शरीरावरही बऱ्याच जखमा, पोलिसांना वेगळाच संशय, कोर्टात काय घडलं?
Dr Gauri Palve Death Case : केईएम रुग्णालयात दंत चिकित्सक असलेल्या डॉ. गौरी पालवे यांनी २२ नोव्हेंबर रोजी वरळी येथील बीडीडी नवीन वसाहतीतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती…
देशातील सर्वात लांब सागरी सेतू मुंबईत! पहिल्या टप्प्याला सरकारची मंजुरी; कुठून कुठे जोडणार हा मार्ग?
Uttan-Virar Sea Link: मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल घडवणारा उत्तन–विरार सागरी सेतू प्रकल्पला आता गती मिळणार आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. मुंबई: मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल घडवणाऱ्या प्रकल्पाला…
Mumbai News: ‘मुंबई नाव खटकतंय…’, मंत्री जितेंद्र सिंहांच्या ‘बॉम्बे’ वक्तव्यानंतर राज ठाकरे संतप्त, मनसे प्रमुखांनी सगळाच विषय काढला!
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आयआयटीच्या नावात ‘बॉम्बे’ बद्दल बोलताना मला मुंबईपेक्षा बॉम्बे बोलण्यातच आनंद वाटतो, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. यावरुन आता राज ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे.…
घंटो का प्रवास मिनटो में! मुंबई ते वाढवण प्रवास 60 मिनिटांवर, कसा असेल नवा मार्ग?
Mumbai News : उत्तन-विरार सागरी सेतू हा विरारजवळील चिखल डोंगरी गावाजवळ संपणार असून याच गावाच्या थोडे पूर्वेला शिरसाड येथून वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्ग जात आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास…
मुंबईत बनतोय ‘पाताळ लोक’; तीन वर्षांत वाहतूक कोंडीपासून सुटका, फडणवीसांचा मेगा प्लॅन काय? पाहा
CM Devendra Fadnavis: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पाताळ लोक’ या नावाने नवीन प्रकल्पाची घोषणा केली आहे. या नेटवर्कमुळे मुंबईत शहरभर अनेक दिशांनी जाणाऱ्या बोगद्यांची निर्मिती…
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! नव्या वर्षात 15-डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार; ‘या’ महत्त्वाच्या स्थानकांवर असतील थांबे
मध्य रेल्वेवर गर्दी कमी करण्यासाठी 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होणार आहेत. यासाठी 34 स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे दररोज सुमारे 3 लाख अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक…
Mumbai Local: सेकंड क्लासच्या भाड्यात करा एसी लोकलचा प्रवास; फडणवीसांची मोठी घोषणा, जाणून घ्या कोणत्या असतील सुविधा
Mumbai AC Local: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये लवकरच पूर्णपणे वातानुकूलित (AC) कोचेस आणि स्वयंचलित करण्याची घोषणा केली आहे. सेकंड क्लासच्या भाड्यात कोणताही बदल न करता नवीन…