Mumbai Goa Highway Accident: गावी सुट्टी संपवून दापोलीला निघाले, पण वाटेत कंटेनरला कारची धडक; पत्नी-मुलीचा मृत्यू, डॉ. अनिल मरकड गंभीर
Accident News: रायगडमधील पोलादपूरजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक बसल्याने आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अनिल मरकड गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (फोटो–…
Raigad News : गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलवाहतूक बंद, पावसाळ्यात आता एसटीच ‘लाईफलाईन’!
गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा असा दररोज जलवाहतूकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. कारण ही जलवाहतूक पावसाच्या निमित्ताने बंद करण्यात आली आहे. अर्थात हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तवच घेण्यात…
Ambenali Ghat आजही धोक्याच्या सावटाखाली; रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आंबेनळी घाटात घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हळहळलं आहे. या अपघातात आठ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत आहे. (फोटो–…
Ambenali Ghat Accident : भय इथले संपत नाही, आंबेनळी घाटातील 2018 सालच्या काळ्याकुट्ट आठवणी जाग्या
कोकणात आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात 8 जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. आंबेनळी घाटात अशाप्रकारे अपघातात इतक्या जणांचा जीव जाणारी ही पहिली दुर्घटना नाही. आजच्या या अपघाताने 2018 साली झालेल्या भीषण…
सावकाश, इथे धोका आहे! Mumbai-Goa राष्ट्रीय महामार्गावर तीन ठिकाणी दरड कोसळण्याची टांगती तलवार
रायगडमध्ये आंबेनळी घाटात भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. असं असताना आगामी काळात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघाताच्या घटना घडतात. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीन ठिकाणी अशी…
Raigad News: रायगड परिसरात बेसुमार वृक्षतोड; जानेवारी ते मे महिन्यापर्यंत डोंगर उजाड झाले, वनविभागाचं मात्र दुर्लक्ष
Tree Cutting in Raigad: रायगड परिसराती जंगल काही काळात नष्ट होतील अशी भीती नागरिक व्यक्त करत असून वनविभागाचं या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Raigad Fort : शिवरायांच्या आज्ञापत्रात स्पष्ट निर्बंध असताना पाचाड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध असूनही रायगड किल्ल्यापासून कही अंतरावर पाचाड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. याचबरोबर ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरातील कोळशा भट्ट्यांमुळे…
Murud-Janjira Fort : तब्बल 350 वर्षे ‘अजिंक्य’ राहिलेला जंजिरा किल्ला पुढचे तीन महिने बंद राहणार
तब्बल 350 वर्ष अजिंक्य राहिलेला जंजिरा किल्ला हा पुढचे तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटक शेवटच्या काही दिवसांमध्ये अजिंक्य किल्ला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
याला म्हणतात IPS, देशासाठी लाल दिव्याची गाडी सोडली; रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल सायकलीने SP कार्यालयात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री आज थेट दुचाकीने विधान भवनात दाखल झाले. तर रायगडमध्ये पोलीस अधीक्षक…
कोकणाला जलमार्गे जोडणार! मुरुड-जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी नवी जेट्टी सज्ज; प्रवास सोपा होणार
Janjira Jetty: कोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जलमार्गे जोडण्यावर भर देण्यात येत असून मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी नव्या जेट्टीचं लोकार्पण करण्यात आलं. अमुलकुमार जैन, रायगड: मत्स्य…