रायगडमध्ये आंबेनळी घाटात भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. असं असताना आगामी काळात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघाताच्या घटना घडतात. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीन ठिकाणी अशी परिस्थिती आहे जिथे दरड कोसळण्याची टांगती तलवार आहे.