• Sun. Sep 6th, 2026

Maharashtra

  • Home
  • घरी परतण्यासाठी लोकल पकडताना घसरले अन्.., वाशी स्थानकावर प्रवाशाचा दुर्दैवी अंत

घरी परतण्यासाठी लोकल पकडताना घसरले अन्.., वाशी स्थानकावर प्रवाशाचा दुर्दैवी अंत

वाशी रेल्वे स्थानकात एक दुर्दैवी घटना घडली. प्रवासी लोकल पकडत असताना घसरले अन त्यांचा अपघात झाला. यात त्यांचा अंत झाला. त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…

क्लासेसच्या सहलीवर काळाचा घाला, काशिद समुद्रकिनारी पोहण्यास गेलेल्या सर, विद्यार्थ्याचा अंत, एक जण जखमी

रायगडमधील काशिद समुद्रकिनारी पोहण्यास गेलेल्या क्लासच्या सर आणि विद्यार्थ्यांचा अंत झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक जण गंबीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र…

Shrikant Shinde: ‘किल्ल्यांवरचं नमो सेंटर फोडणार’ म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर शिंदे पुत्र श्रीकांत शिंदेंचा पलटवार, पहिल्यांदाच राज यांच्यावर टीकेचे बाण!

Shrikant Shinde Vs Raj Thackeray: राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर्स उभारण्यास विरोध करत ते फोडण्याचा इशारा दिला आहे. यावर शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी…

२४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, महाजनांचा विजयाचा निर्धार!

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या…तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार…असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात येईल.त्यासाठी आजपासून,…

मतदारयादीत एक कोटीपेक्षा जास्त चुका, काय होणार? जयंत पाटलांचा आयोगाला सवाल!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Nov 2025, 9:28 pm Follow राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या…तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार…असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार…

ऑपरेशन लोटसमुळे नगरपरिषदा, नगरपालिका भाजप एकहाती सत्ता खेचून आणणार : राजेश काळे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Nov 2025, 9:55 pm Follow स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजले आहे.डिसेंबर महिन्यात सोलापूर सह राज्यातील स्थानिक निवडणुका संपन्न होणार आहेत.मात्र सोलापूर शहर आणि जिल्ह्यात भाजप अंतर्गत गटबाजी…

उद्धव ठाकरेंचा ‘दगाबाज रे’ संवाद दौरा, अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Nov 2025, 7:33 pm Follow राज्य सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केले. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र ४ हजार, ५ हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे…

मतचोरीचा मुद्द्यावर भाजपचं शिक्कामोर्तब, पण आता त्यातही हिंदू-मुस्लीम करतायंत : ठाकरे

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका आणि भिवंडी ग्रामीण विधानसभेतील…विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते-सचिव…

MPSC Success Story : राज्यसेवा परीक्षेत कोल्हापुरची सायली भोसले चमकली; अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींमध्ये राज्यात दुसरा क्रमांक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Oct 2025, 11:33 pm सायली भोसलेच्या या कामगिरीने कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. राज्यसेवा परीक्षेत यश संपादन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी तिचे उदाहरण मार्गदर्शक बनले आहे. तिची…

40 वर्षांनी बाळासाहेब ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीला यश; केंद्र सरकारने दिली मंजूरी, महाराष्ट्रातल्या….

Islampur city name change: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर होणार आहे. केंद्र सरकारने या नामांतराला मान्यता दिली आहे. गेली अनेक वर्षे ही मागणी जोर धरत होती. (फोटो– महाराष्ट्र…

You missed