• Sat. Mar 7th, 2026
    उद्धव ठाकरेंचा ‘दगाबाज रे’ संवाद दौरा, अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राज्य सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केले. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र ४ हजार, ५ हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे या दगाबाज सरकारची दगाबाजी शेतकऱ्यांसमोर आणण्यासाठी…शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. हे सरकार दगाबाज आहे केवळ घोषणा करते, शेतकऱ्यांना काहीच देत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एका झटक्यात कर्जमाफी करण्यात आली. आजही राज्यांमधील अधिकारी एवढे सक्षम आहेत की कर्जमाफीची…अंमलबजावणी एका दिवसात करू शकतात पण या सरकारला शेतकऱ्यांची…कर्जमाफी करायची नाही केवळ वेळकाढूपणा करायचं असल्याचंही दानवे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed