एक रुपया पीकविम्यात तब्बल ८ हजार कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई : ‘एक रुपयात पीकविमा मिळणार म्हणून पावणेदोन कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरला असूत आता पीकविमा योजना हा मोठा घोटाळा आहे की काय, अशी शंका मला येऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने…
राज्यात यंदा रब्बीचा पेरा घटला! केवळ ३ टक्के क्षेत्रावरच पेरण्या, पावसामुळे हंगाम धोक्यात
मुंबई : राज्यात यंदा सरासरीच्या ११ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी त्याचा थेट फटका रब्बी पिकांच्या पेरणीवर झाला आहे. सध्या राज्यात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र हे ५३.९७ लाख…
आर्थिक अडचणीमुळे दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात हळहळ
भंडारा/ यवतमाळ : आर्थिक अडचणीमुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात घडली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथील शेतकऱ्याने घरी पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही…
राधाकृष्ण विखे पाटलांच्या फोटोला शेतकऱ्यांकडून दुग्धाभिषेक; निषेध, मागणीसाठी नव्हे, पाहा झालं तरी काय?
अहमदनगर : दूध दरवाढीसाठी रस्त्यावर दूध ओतून देणे, दगडाला दुग्धाभिषेक घालणे किंवा कार्यकर्त्यांनी स्वत:च्या अंगावर दूध ओतून घेणे, अशी आंदोलने नेहमी पहायला मिळतात. आज पारनेर तालुक्यात वेगळेच आंदोलन झाले. शेतकऱ्यांनी…
Nashik News : महाऊर्जा कुसुम योजना ‘आउट ऑफ कव्हरेज’; अधिकाऱ्यांचे मोबाइल, हेल्पलाइनही बंद
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : किमान मूल्यामध्ये शेतकऱ्यांना सौरपंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यामार्फत अंमलात आणलेली महाऊर्जा कुसुम योजना काही दिवसांपासून ‘आउट ऑफ कव्हरेज’ आहे. शासनाने आवाहन…
उंची कमी असल्याने गावकऱ्यांनी हिणवलं, पठ्ठ्याने चॅलेंज स्वीकारलं, थेट १०० क्विंटल कांदा पिकवला
अमरावती:जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात राळेगाव येथील शेतकरी अक्षय चोरे हा सर्वांना परिचित असलेल्या शेतकरी त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची उंची अवघे तीन फूट उंची असल्याने अनेक जण त्याला हिणवायचे. तू काय…
पावसाच्या भीतीने शेतातला गहू काढायला घेतला, आकाशातून वीजेचा लोळ शेतकऱ्याच्या अंगावर अन्…
धुळे: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. शनिवारी धुळ्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि विजांचा कडकडाट झाला. अशातच अंगावर…
कर्ज फेडायला आजोबांकडे पैसेच उरले नाहीत, हताश होऊन इहलोकीची यात्रा संपवली
अहमदनगर: कर्जमाफीसह शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या डोक्यावरील विविध कर्ज कमी होत नाहीत. त्यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्याही सुरूच आहेत. गावातील सोसायटीकडून…