• Sat. Jun 6th, 2026

    maharashtra farmer

    • Home
    • कांदा उत्पादकांचा संताप, महामार्गावर ठिय्या, शेतकऱ्यांसाठी प्रणिती शिंदे आक्रमक!

    कांदा उत्पादकांचा संताप, महामार्गावर ठिय्या, शेतकऱ्यांसाठी प्रणिती शिंदे आक्रमक!

    कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संताप झाले आहेत. दुसरीकडे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना जबरदस्त फटका बसतोय. या निषेधार्थ काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.…

    Raju Shetti On Sugar Export: आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना! साखर निर्यातबंदीवरुन राजू शेट्टींची केंद्रावर टीका

    Raju Shetti Criticize Central Govt Decision: देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे शेट्टी यांचे…

    Maharashtra Farmer: शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी? उपाय योजन्याची समाजवादी जनपरिषदेची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती आणि इतर उपाययोजना करण्याची मागणी समाजवादी जनपरिषदेने केली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय…

    शेतकऱ्यांची दिवाळी काळी, महायुती सरकारकडून मोठी फसवणूक; विजय वडेट्टीवारांची टीका

    Vijay Wadettiwar On Mahayuti: शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध करावा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. wadettiwar news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर: राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार असल्याचे…

    हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली; विधिमंडळ सचिवालयाकडून तात्पुरते वेळापत्रक जाहीर, कधीपसून होणार सुरु?

    Maharashtra Winter Session 2025: यंदाचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन ८ डिंसेबरपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? winter session25(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्य विधिमंडळाचे आगामी हिवाळी अधिवेशन येत्या…

    500 एकर जमीन असल्याचा आरोप; सातबारा घेऊन राजू शेट्टींचं राजेश क्षीरसागरांना आव्हान

    Maharashtra Times•26 Jul 2025, 5:17 pm आमदार राजेश क्षीरसागरांनी राजू शेट्टींच्या नावे ५०० एकर जमीन असल्याचा आरोप केलेलाक्षीरसागरांच्या आरोपानंतर राजू शेट्टी बिंदू चौकात सातबारा घेऊन हजर झाल्याचे दिसले. निवडणुका आल्यावर…

    खाद्यतेल उत्पादनात घट? शेंगदाणा, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मक्याकडे ओढा

    Edible Oil: येत्या काळात खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व वाढत जाण्याची शक्यता मुंबईत मुख्यालय असलेल्या अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनने व्यक्त केली आहे. edible oil AI photo (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : इथेनॉलसाठी…

    शेतकऱ्यांनो, पीक कर्जाचे पैसे भरा! अजित पवारांनी डेडलाईन सांगितली; भलीमोठी यादीच वाचली

    Ajit Pawar: सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पैसे ३१ तारखेच्या आत भरा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. Lipi – दीपक पडकर…

    Maharashtra Budget 2025: राज्याचा आज अर्थसंकल्प; योजनांसाठी निधी की, कठोर निर्णय? कोणत्या मोठ्या घोषणा होणार?

    Maharashtra Budget 2025: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’सह सरकारच्या अन्य योजनांना किती निधी मिळणार व आर्थिक शिस्तीसाठी कोणते कठोर निर्णय घेतले जाणार हे पाहावे लागेल. महाराष्ट्र टाइम्सajit pawar budget मुंबई :…

    हरभऱ्यावर घाटेअळीचे संकट; फुलंब्रीत ढगाळ वातावरणामुळे प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता

    Contributed by गणेश जाधव | Authored byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 17 Jan 2025, 3:07 pm ​​Phulambri News: फुलंब्री तालुक्यातील सहा हजार ४४० हेक्टरवर हरभऱ्याचे पीक असून, तालुक्यातील…

    You missed