• Wed. Jul 22nd, 2026

    farmers protest

    • Home
    • कर्जमाफीसाठी महाएल्गार, सरकारकडून चर्चेसाठी विनंती, बच्चू कडू काय म्हणाले?

    कर्जमाफीसाठी महाएल्गार, सरकारकडून चर्चेसाठी विनंती, बच्चू कडू काय म्हणाले?

    Maharashtra Times•30 Oct 2025, 12:14 pm शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी बच्चू कडू आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारकडून बच्चू कडूंना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात येत आहे. सरकारच्या शिष्ट मंडळाने बुधवारी (२९…

    पंजाबमधील शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हीही तयारीने आलोय; बच्चूभाऊंसोबतच्या शेतकऱ्यांचा निर्धार!

    बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णयआंदोलन स्थळ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रिकामे करण्याचा आदेशस्वतःहून (सुओ मोटो) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने आदेश दिलाआंदोलनासाठी केवळ २४ तासांची परवानगी देण्यात आली…

    दसऱ्याला अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकऱ्यांसोबत राहण्याचे ठाकरेंचे आदेश : ओमराजे निंबाळकर

    Maharashtra Times•1 Oct 2025, 4:12 pm #OmrajeNimbalkar #KailasPatil #UddhavThackeray #Dussehra #Farmers #FloodRelief #MaharashtraPolitics #ShivSena #ThackerayGroup #FarmersProtestपंजाब सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये दिलेत. या सरकारनेही तेवढेच द्यावे अशी खासदार…

    सीना नदीला पूर, सदाभाऊ खोत पाहणीला आले, उंदरगावच्या ग्रामस्थांचा रोष, थेट माघारी धाडलं

    Maharashtra Times•27 Sep 2025, 1:22 pm माढ्यातील सीना नदीला मागील पाच दिवस झाले पुराचा फटका बसला आहे. या पुराची पाहणी करण्यासाठी सदाभाऊ खोत उंदरगावात दाखल झाले.मात्र उंदरगावच्या ग्रामस्थांनी रोष व्यक्त…

    शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू आक्रमक, सरकारला नको नको ते बोलले

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू आक्रमकबच्चू कडूंनी सरकारला सुनावलंशेतकरी कर्जमाफीची बच्चू कडूंची मागणी

    Ravikant Tupkar : बुलढाणा पोलिसांची नोटीस, रविकांत तुपकर आक्रमक; म्हणाले, ‘त्याचे गंभीर परिणाम…’

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Mar 2025, 4:16 pm Buldhana News : रविकांत तुपकर हे येत्या 19 मार्चला मुंबईत येऊन अरबी समुद्रात आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन…

    सोयाबीन खरेदी बंद, शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2025, 8:30 pm लातूर जिल्ह्यातील 52 सोयाबीन खरेदी केंद्र बंद करण्यात आलीयेत.सोयाबीन खरेदीचे लक्ष पूर्ण झाल्याने खरेदी केंद्र…

    मतांसाठी भाजपने फसवलं, जमिनी घ्यायचा प्रयत्न केल्यास ठिय्या आंदोलन करू; शक्तिपीठ महामार्गाला विरोध

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2025, 10:01 am माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरु केला आहे. निवडणुकी दरम्यान भाजपने मतांसाठी…

    Onion Export Ban: ३१ मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, शेतकरी संतप्त

    नाशिक : लोकसभा निवडणुकीपूर्वी कांदा निर्यातबंदी उठेल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम राहणार असल्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला आहे. त्यामुळे कांदा…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    You missed