Girish Mahajan On Ravikant Tupkar | मंत्री महाजन रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 5:37 pm पाच दिवसांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनानंतर अखेर सरकारने रविकांत तुपकरांच्या मागण्यांची दखल घेतलीये.त्यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत होता.सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी आले. मागण्यांबाबत…
Ambadas Danve News | ‘नको अटी-नको शर्ती,संपूर्ण कर्जमाफी’, ठाकरेंच्या सेनेचा एल्गार
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि अनियोजित ऑनलाईन खतविक्री प्रक्रियेच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.दानवेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवलाय..
Beed Farmers Protest | शेतकरी आक्रमक,परळीच्या कृषी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वाटप केले जात आहे परंतु या वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत बीडच्या परळीतील कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले… या ठिकाणी उपस्थित असलेल्या तालुका…
Raju Shetti : आंबा-काजू बागायतदार आक्रमक, राजू शेट्टींचा सरकारला इशारा; मागण्यांवर निर्णय न झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग रोखणार
कोकणातील आंबा-काजू बागायतदारांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी १० दिवसांत निर्णय न झाल्यास २३ मार्चला मुंबई-गोवा महामार्ग रोखणार असं म्हटलं आहे. आंबा कलमाला हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान…
५०० रुपये घेऊन मतदान करु नका; तरुणीचं आवाहन, ठाकरेंच्या दौऱ्याने दिलासा, शेतकऱ्यांवर संताप!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Nov 2025, 7:04 pm Follow माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लातूर येथील शिवानी भुसनी गावात शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांनी…
आंदोलनाला जरांगेंचा पाठींबा मिळाला त्यामुळे सरकारला घाबरलं अन् चर्चेला बोलावलं : विजयकुमार घाडगे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 4:39 pm Follow येत्या ३० जून २०२६ पूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ अशी हमी देत….राज्य सरकारने कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती गठीत केली आहे. त्याबाबतचा जीआर ही…
लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही… कर्जमाफीवरुन सोलापुरातील शेतकरी गरजले!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 5:53 pm Follow बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. या आंदोलनानंतर सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन करून शेतकऱ्यांना…कर्जमाफी देणार असा शब्द दिला आहे. यावरुन…
सरकारने तुम्हाला धमकी तर दिली नाही ना? रमेश पाटील-बच्चू कडूंची ऑडिओ क्लीप!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 5:17 pm Follow महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. यातच सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी…
शेतकऱ्यांनो लढा, तरच सुखाचे दिवस येतील; सरकार मुघलांपेक्षा भयंकर, मनोज जरांगेंचा घणाघात
Maharashtra Times•31 Oct 2025, 12:38 pm शेतकऱ्यांना फसवलं असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केलीय.सरकार मुघलांपेक्षा भयंकर वागतंय, असं विधानही जरांगेंनी यावेळी केलं.बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर शनिवारी (३१…
फडणवीसांनी शब्द मोडला, अतिवृष्टीबाधितांच्या पदरी निराशा, शेतकऱ्यांनी ओढले ताशेरे
Maharashtra Times•30 Oct 2025, 2:18 pm अवकाळी पावसामुळे जालन्यात सोयाबीन, मका, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झालंय.अतोनात नुकसान झालेलं असताना कर्जमाफी होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेत.जालन्यातील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…