५०० रुपये घेऊन मतदान करु नका; तरुणीचं आवाहन, ठाकरेंच्या दौऱ्याने दिलासा, शेतकऱ्यांवर संताप!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Nov 2025, 7:04 pm Follow माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लातूर येथील शिवानी भुसनी गावात शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांनी…
आंदोलनाला जरांगेंचा पाठींबा मिळाला त्यामुळे सरकारला घाबरलं अन् चर्चेला बोलावलं : विजयकुमार घाडगे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 4:39 pm Follow येत्या ३० जून २०२६ पूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ अशी हमी देत….राज्य सरकारने कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती गठीत केली आहे. त्याबाबतचा जीआर ही…
लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही… कर्जमाफीवरुन सोलापुरातील शेतकरी गरजले!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 5:53 pm Follow बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. या आंदोलनानंतर सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन करून शेतकऱ्यांना…कर्जमाफी देणार असा शब्द दिला आहे. यावरुन…
सरकारने तुम्हाला धमकी तर दिली नाही ना? रमेश पाटील-बच्चू कडूंची ऑडिओ क्लीप!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 5:17 pm Follow महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. यातच सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी…
शेतकऱ्यांनो लढा, तरच सुखाचे दिवस येतील; सरकार मुघलांपेक्षा भयंकर, मनोज जरांगेंचा घणाघात
Maharashtra Times•31 Oct 2025, 12:38 pm शेतकऱ्यांना फसवलं असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केलीय.सरकार मुघलांपेक्षा भयंकर वागतंय, असं विधानही जरांगेंनी यावेळी केलं.बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर शनिवारी (३१…
फडणवीसांनी शब्द मोडला, अतिवृष्टीबाधितांच्या पदरी निराशा, शेतकऱ्यांनी ओढले ताशेरे
Maharashtra Times•30 Oct 2025, 2:18 pm अवकाळी पावसामुळे जालन्यात सोयाबीन, मका, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झालंय.अतोनात नुकसान झालेलं असताना कर्जमाफी होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेत.जालन्यातील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
कर्जमाफीसाठी महाएल्गार, सरकारकडून चर्चेसाठी विनंती, बच्चू कडू काय म्हणाले?
Maharashtra Times•30 Oct 2025, 12:14 pm शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी बच्चू कडू आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारकडून बच्चू कडूंना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात येत आहे. सरकारच्या शिष्ट मंडळाने बुधवारी (२९…
पंजाबमधील शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हीही तयारीने आलोय; बच्चूभाऊंसोबतच्या शेतकऱ्यांचा निर्धार!
बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णयआंदोलन स्थळ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रिकामे करण्याचा आदेशस्वतःहून (सुओ मोटो) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने आदेश दिलाआंदोलनासाठी केवळ २४ तासांची परवानगी देण्यात आली…
दसऱ्याला अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकऱ्यांसोबत राहण्याचे ठाकरेंचे आदेश : ओमराजे निंबाळकर
Maharashtra Times•1 Oct 2025, 4:12 pm #OmrajeNimbalkar #KailasPatil #UddhavThackeray #Dussehra #Farmers #FloodRelief #MaharashtraPolitics #ShivSena #ThackerayGroup #FarmersProtestपंजाब सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये दिलेत. या सरकारनेही तेवढेच द्यावे अशी खासदार…
सीना नदीला पूर, सदाभाऊ खोत पाहणीला आले, उंदरगावच्या ग्रामस्थांचा रोष, थेट माघारी धाडलं
Maharashtra Times•27 Sep 2025, 1:22 pm माढ्यातील सीना नदीला मागील पाच दिवस झाले पुराचा फटका बसला आहे. या पुराची पाहणी करण्यासाठी सदाभाऊ खोत उंदरगावात दाखल झाले.मात्र उंदरगावच्या ग्रामस्थांनी रोष व्यक्त…