#OmrajeNimbalkar #KailasPatil #UddhavThackeray #Dussehra #Farmers #FloodRelief #MaharashtraPolitics #ShivSena #ThackerayGroup #FarmersProtestपंजाब सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये दिलेत. या सरकारनेही तेवढेच द्यावे अशी खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणीदसरा मेळाव्याला आम्ही जाणार नाहीत तर विचारांचा सोनं आम्ही…शेतकऱ्याच्या बांधावर लुटणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तेथेच रहा असा आदेश दिला आहे. आम्ही बाधित शेतकऱ्याच्या बांधावर जाणार असं आमदार कैलास पाटील म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बँकेने…शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटिसांची होळी करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.