• Fri. Jun 26th, 2026

    maharashtra govt

    • Home
    • पाटील कुठे गेले? राज्यपाल कागद घेऊन रेडी, नवे मंत्री स्टेजवर दिसेनात, शोधाशोधीनंतर समजलं…

    पाटील कुठे गेले? राज्यपाल कागद घेऊन रेडी, नवे मंत्री स्टेजवर दिसेनात, शोधाशोधीनंतर समजलं…

    Makrand Patil Oath: राज्यपाल शपथेचा कागद हातात घेऊन तयार. ते नव्या मंत्र्यांना शपथ देऊ लागले आणि प्रशासनाच्या लक्षात आले की एक मंत्री अद्याप पोहचलेलेच नाहीत. महाराष्ट्र टाइम्सmakrand patil नागपूर :…

    Simhastha Kumbh Mela Nashik: सिंहस्थासाठी हवा स्वतंत्र कक्ष; ३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती रखडली

    Simhastha Kumbh Mela Nashik: १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचे किमान दोन ते तीन वर्ष आधी नियोजन सुरू करावे लागते. सन २०१५ नंतर आता सन २०२६-२०२७ मध्ये सिंहस्थ होणार आहे. त्यासाठीचे नियोजन…

    राज्यात मतटक्का वधारला! विधानसभेसाठी सरासरी ६२ टक्के मतदान, दिग्गजांचे भवितव्य मतदानपेटीत बंद

    Maharashtra Assembly Election 2024: निवडणूक आयोगाच्या अधिकृत अ‍ॅपवरील आकडेवारीनुसार, राज्यात सरासरी ६२.६८ टक्के, मुंबई शहरात ५०.९८ टक्के, तर मुंबई उपनगरात ५५.०७ टक्के मतदान झाले. हायलाइट्स: दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात…

    जमिनीबाबत चालढकल का? न्यायालयाच्या इमारतीबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

    मुंबई : ‘मुंबई उच्च न्यायालयाच्या फोर्ट येथील इमारतीची अवस्था चांगली नाही. त्यामुळे न्यायाधीश व कर्मचारी वर्गालाही धोका निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत वांद्रे येथील नव्या संकुलाच्या उभारणीसाठी जमीन देण्याबाबत चालढकल…

    आज ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा? राज्य सरकार उपोषण करणाऱ्या संघटनांशी चर्चा करणार

    मुंबई : एसटी महामंडळाच्या कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या उपोषणावर आज, मंगळवारी तोडगा निघण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने उपोषण करणाऱ्या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. दरम्यान, मंगळवारी चर्चेतून तोडगा…

    राज्यभरात चित्रीकरण नि:शुल्क, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

    मुंबई : राज्यभर कोठेही सरकारी व सार्वजनिक जागा चित्रीकरणासाठी निःशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी शनिवारी जाहीर केला. चित्रीकरणाबाबत घेण्यात आलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाच्या नियमावलींना अंतिम…

    जिल्ह्यात तिसरी महापालिका? विभागीय आयुक्त कार्यालयाकडून राज्य सरकारने मागवला अभिप्राय

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : खेड तालुक्यातील चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर परिषदांची मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबतचा अभिप्राय राज्य सरकारने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मागवला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ…

    ‘पोषक’ अंड्यांसाठी भेदभावाचे ठिपके; विद्यार्थी माध्यान्ह भोजनाबाबत सरकारचा मोठा निर्णय

    मुंबई : राज्य सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजन देताना विद्यार्थी शाकाहारी आहे की, मांसाहारी हे ओळखता यावे, याकरिता त्यांच्या ओळखपत्रांवर अनुक्रमे हिरवी आणि लाल खूण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.…

    अन्न सुरक्षा १२ वर्षे वाऱ्यावर; अपिली न्यायाधिकरणाची अद्याप स्थापना नाही

    मुंबई : अन्नपदार्थांचे उत्पादन आणि व्यवसायामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही घटकाकडून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये तडजोड होऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा कायदा २००६मध्ये आणण्यात आला. त्या अंतर्गत निकृष्ट दर्जाचे उत्पादन नियंत्रित करण्यासाठी, तसेच…

    नाशिकला यंदाही ठेंगाच? गुंतवणुकीसाठी संभाव्य जिल्ह्यात उल्लेख नाही, उद्योजकांचे दावोसकडे लक्ष

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अडीच लाख कोटींची गुंतवणूक येणार असली, तरी गुंतवणुकीसाठीच्या राज्यातील संभाव्य जिल्ह्यांमध्ये क्षमता असूनही नाशिकचा नामोल्लेख नाही. त्यामुळे नाशिकच्या…

    You missed