मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
नागपूरला हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्पाची स्थापना कर्करोगावरील उपचार, संशोधनाला मिळणार चालना नागपूर येथे हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्प (एचईएमसीपी) स्थापन करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या…
रायगड जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
मुंबई, दि. १६ : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव – वहुर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दोन ऐवजी तीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात याव्यात. तसेच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनानांची कामे तातडीने…
राज्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिन – महासंवाद
मुंबई, दि. १६ : राज्यातील बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे तसेच गोवर-रुबेला निर्मूलन आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश राज्य लसीकरण…
कोकणातील सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड – महासंवाद
मुंबई, दि. १६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागांतर्गत येणारे विविध लघु सिंचन प्रकल्प जलसंपदा विभागाच्या सुधारित मापदंडानुसार पूर्ण करण्यात येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार कोकणातील सर्व प्रकल्प…
हाळगाव येथील शासकीय कृषी महाविद्यालयास पाणी पुरवठ्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा – विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. १६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, हाळगाव (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी…
कातळशिल्पांच्या वैज्ञानिक संवर्धनाला गती देण्यासाठी सामंजस्य करार – महासंवाद
मुंबई, दि. १६ : कोकणातील जागतिक महत्वाच्या कातळशिल्पांच्या वैज्ञानिक अभ्यास, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धनासाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय आणि आयआयटीएम प्रवर्तक टेक्नालॉजी फॉऊडेशन, चेन्नई यांच्यात इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम…
रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या – मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. १६ : रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवून कामांना गती देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन…
वेदांत बंडगर हत्या प्रकरणी कुणाचीही गय नाही, आरोपींना मकोका लावणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. १५ – निष्पाप वेदांत बंडगरच्या हत्येची घटना गंभीर, दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. वेदांतच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि राज्य शासन सहभागी आहोत. या प्रकरणात पीडितांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री म्हणून…
Farmers Loan Waiver : ‘अडीच लाख कर्ज असेल, 50 हजार भरले तर 2 लाख माफ’, शेतकरी कर्जमाफीबाबत कृषीमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ज्या शेतकऱ्यांवर अडीच लाख कर्ज असेल, त्यांनी वरचे 50 हजार भरले तर आगामी कर्जमाफीत 2 लाखांचे कर्ज माफ होईल,…
Raigad Crime: प्रेयसीसोबत वाद होताच आधी तिला संपवलं, नंतर स्वत:ही मृत्यूला कवटाळलं; प्रेमसंबंधातून दुहेरी मृत्यूने खळबळ
अमुलकुमार जैन, रायगड: जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी गावात सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः गळफास घेऊन…