काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारविरोधात तोफ डागली.सरकारने सादर केलेल्या बजेटमध्ये काहीच नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले.सरकारने कर्जमाफीचं सोंग केलं असून महाराष्ट्राची लूट सुरु असल्याची टीका त्यांनी केली.महाराष्ट्र कंगाल आणि पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचे विधान देखील वडेट्टीवारांनी केले.