Marathwada Farmer Death Cases: भीषण वास्तव! मराठवाड्यात वर्षभरात सुमारे हजार शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; कोणत्या जिल्ह्यांत सर्वाधिक घटना?
Marathwada Farmer Death Cases: मराठवाड्यात वर्षभरात सुमारे हजार शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. कोणत्या जिल्ह्यांत सर्वाधिक घटना? मराठवाडा शेतकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या…
Nashik Unseasonal Rain: ‘अवकाळी’ने बिघडवले अर्थचक्र! बळीराजाला पावसाचा पुन्हा तडाखा, 28 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त
Nashik Unseasonal Rain Loss: कांद्यासारख्या नगदी पिकांसह फळबागादेखील संकटात सापडल्या असून, अवकाळीच्या तडाख्यात यंदा आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रातील सुमारे एक लाख हेक्टरवरील पिकांचे मातेरे झाले. अवकाळी पावसाने बळीराजाचे अर्थचक्रच बिघडवले आहे.…
Buldhana Unseasonal Rain: अवकाळीने रब्बी मातीमोल! बुलढाण्यातील 201 गावांना फटका; 3802 हेक्टरवरील पिकांची मोठी हानी
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा/अमरावती: विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील उत्पन्नाचे स्वप्न मातीमोल झाले आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील २०१ गावांतील ३ हजार…
Unseasonal Rain: राज्यात अवकाळी, गारपिटीचा मारा; नाशिक, मराठवाड्यात पिकांचे नुकसान, पुण्यातही हजेरी
मुंबई : एकीकडे तापमान प्रचंड वाढलेले असताना राज्याच्या काही भागात मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी गारपीट, पावसाचा मारा सुरूच राहिला. मराठवाड्यात लातूर, धाराशीव जिल्ह्यात…
नाशिकला पावसाचा तडाखा; अवकाळीमुळे द्राक्ष, कांद्याची मोठी हानी, शेतकरी हतबल
Nashik Crop Loss: निफाड तालुक्यात लाल कांदा रोपे आणि लागण झालेल्या लाल कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच कांद्याच्या ढासळत्या दरांमुळे शेतकरी संकटात असताना आता लाल कांद्यालाही फटका बसला…
शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीच; सातबारा कोरा करण्याचा राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा
Raju Shetty On Farmers Loan Waiver: अस्मानी-सुल्तानी संकटांनी शेतकरी जेरीस आला असताना शासनाची धोरणे ही शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. महाराष्ट्र टाइम्सraju shetty12 म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘शेतकऱ्यांचा…
रब्बीच्या पिकांवर ‘संक्रांत’; येवला तालुक्यात कांदा, मका, गहूचे अवकाळी पावसाने नुकसान, बळीराजा हवालदिल
Unseasonal Rain Damaged Crops In Yeola: अतिवृष्टीपाठोपाठ अवकाळी पावसाच्या फटक्याने बळीराजाला हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने तालुक्यातील कांदा, मका, गहू ही रब्बी पिके संकटात सापडली आहेत. महाराष्ट्र टाइम्सonion loss2 म.टा.वृत्तसेवा,…
अवकाळीचा नाशिकला तडाखा, दोनशे गावांतील २१ हजार ४८२ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव आणि धुळे या तीन जिल्ह्यांतील अनेक गावांना सलग दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसला. विभागातील २२२ गावांमधील १९ हजार…
अवकाळी पावसाचा धान पिकाल फटका; नागपूर जिल्ह्यातील १ हजार ९३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Nagpur News: अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १ हजार ९३० हेक्टरवरील पीक मातीमोल झाले आहे.