• Thu. Jul 30th, 2026

    mumbai monsoon update

    • Home
    • महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊसधारा; १६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

    महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊसधारा; १६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/नागपूर: कोकण विभागामध्ये येत्या आठवड्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होत असून त्याची झलक मंगळवारपासून दिसेल, असा अंदाज आहे. सध्या महामुंबई परिसरात एखादी जोरदार सर अनुभवास येत आहे. मात्र…

    पावसाच्या पुनरागमनाकडे राज्याचं लक्ष, ४८ तासांत कोण-कोणत्या भागांत कोसळणार? हवामान विभागाचा अंदाज जाहीर

    Maharashtra Rain: आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र मान्सूनचं आगमन झालं आणि महाराष्ट्राला मोसमी पावसानं झोडपलं होतं. पण हा दिलासा तात्पुरता होता कारण त्यानंतर दोन दिवस तुरळक पावसाची नोंद झाली. आता मान्सून…

    दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

    Marathi Live News: जूनच्या पहिल्या पंधरवड्यात दाखल होणाऱ्या मान्सूनने महिनाअखेर जवळ येऊनही पाठ फिरवल्याने चिंतेचे ढग दाटून आले असताना, मंगळवारी मुंबईत मान्सूनचे वारे अधिक सक्रिय झाले. आनंदसरींच्या गारव्यातच मुंबईकरांची सकाळ…

    महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

    Maharashtra Monsoon Update: मान्सूनचे वारे दाखल; पण पावसाची प्रतीक्षाच यावर्षी चार जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर कर्नाटक, तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागांत त्याने प्रगती केली. मात्र, अरबी समुद्रातील…

    तारखा गेल्या पण पाऊस आलाच नाही, 20 वर्षांतील सर्वात मोठी प्रतीक्षा मुंबईकरांच्या वाटेला; कारण काय?

    Maharashtra Monsoon: 6 जून रोजीच तळकोकणात दाखल झालेला मान्सून दक्षिण महाराष्ट्रातच रखडला आहे. आधी 10 मग 15 जून आणि आता तर थेट 25 जूननंतर मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान…

    मुंबई, पुण्यात मान्सून आणखी लांबला, हवामान खात्याने दिली नवी तारीख; येलो अलर्टही जारी

    मुंबई : यंदाचा मान्सून केरळमध्ये उशिरा दाखल झाला. पण यानंतर पावसानं सगळ्याच राज्यांमध्ये लेटमार्क लावला. आज महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता मुंबई पुण्यात पावसाच्या सरी बरसतील अशी आशा होती.…

    Monsoon Update: मुंबईत पाऊस कधी पडणार, हवामान विभागाकडून तारीख जाहीर

    मुंबई: अवकाळी पावसानंतर आता पुन्हा राज्यात उकाडा वाढला आहे. अनेक भागात तापमानाने उच्चांग गाठला आहे तर सकाळी १० नंतर घरातून बाहेर पडणंही कठीण झालं आहे. त्यामुळे सध्या सर्वांना एकच आस…

    You missed