• Sat. Sep 21st, 2024

Jalna Latest News

  • Home
  • जालन्यात मनोज जरांगेंच्या सभेत चोरट्यांनी हात मारला, तब्बल एक कोटींची चोरी,पोलिसांत तक्रार

जालन्यात मनोज जरांगेंच्या सभेत चोरट्यांनी हात मारला, तब्बल एक कोटींची चोरी,पोलिसांत तक्रार

युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

कपाशीच्या शेतात शेतकऱ्याचा भलताच उद्योग, पोलिसांचं पथकही अचंबित, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना : जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील खानापूर शिवारात एका शेतकर्‍याच्या शेतात टेंभुर्णी पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी शेतातील ७ लाख रुपयांची बेकायदेशिरित्या लागवड केलेली गांजाचे झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपी…

जालन्याच्या अंबादास म्हस्केची भरारी, परतूर ते जपान व्हाया मुंबई, ४९ लाखांच्या पॅकेजची नोकरी

अनंत साळी, जालना: जालना जिल्ह्याच्या परतूर शहरातल्या इंदिरा नगर भागात एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या बांधकाम मजुराच्या मुलाने देशातील नामांकित तंत्रज्ञान संस्था आयआयटी मुंबई येथून रजत पदक मिळविले आहे. अंबादास बंडू…

संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला न्याय द्या,पाठिंबा देऊ, ठाकरेंचं मोदींना आवाहन

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं होतं. या गावात मराठा आंदोलकांवर काल लाठीमार करण्यात आला. या गावातील…

इंग्लंडचे पंतप्रधान ते महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना सुनावलं, भुऱ्याचं भाषण व्हायरल

जालना : प्रजासत्ताक दिनाला एका चिमुकल्याचं भाषण चांगलंच व्हायरल झालं होतं. ते भाषण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगावच्या कार्तिक वजीर या चिमुकल्याचं होतं. भाषण व्हायरल झाल्यानंतर त्याला डोळ्यांचा आजार होता…

‘शिंदे साहेबांमुळं तुम्ही पालकमंत्री’ शिवसैनिक अतुल सावेंवर चिडले, जालन्यात जोरदार राडा

जालना : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधीच जिल्हाधिकारी कार्यालयात राडा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. पालकमंत्री अतुल सावे यांना अडवून शिवसैनिकांनी त्यांच्या समोर घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी…

त्या दोघींचं लग्न आहे… हेल्पलाइनचा फोन वाजताच चक्र फिरली, पथक घरी धडकलं अन् कुटुंबानं…

जालना : महाराष्ट्रात सध्या बालविवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकाच दिवशी २ बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीला यश आलं आहे. बाल संरक्षण कक्षाच्या दक्षतेमुळे जालना जिल्ह्याच्या परतूर व जाफराबाद…

४ लेकरांना सोडून बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने सासऱ्याला शिक्षा दिली, पाच दिवसांनी…

जालना: सासरा मुलीला नांदायला पाठवत नाही, या संशयातून २९ तारखेला अंबड शहरात किशोर पवार याने आपल्या सासऱ्यावर २ गोळ्या झाडून खून केला होता. चार लेकरांची आई असलेली पत्नी प्रियकरासोबत पळून…

You missed