• Sun. Jun 7th, 2026

    food poisoning

    • Home
    • डोकाडिया कुटुंबावर कोणत्या विषाचा वापर? शरीरात किती प्रमाण? पायधुनीतील प्रकरणात प्रश्नांचे मोहोळ

    डोकाडिया कुटुंबावर कोणत्या विषाचा वापर? शरीरात किती प्रमाण? पायधुनीतील प्रकरणात प्रश्नांचे मोहोळ

    Mumbai Watermelon Death Case : एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू होतो, तेव्हा अशा प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी पोलिसांना केवळ रिपोर्टिंग न करता एकमेकांच्या सहकार्याने हा विषय हाताळण्याची गरज आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    वैद्यकीय उपचार मिळण्यात साडेपाच तास विलंब, डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी नवी अपडेट, पोस्टमार्टममध्ये काय?

    Mumbai Watermelon Death Case : रुग्णालयात तातडीने दाखल होणे अपेक्षित असताना ते घरीच थांबल्याची माहिती पुढे आली आहे. प्रकृती अधिक बिघडल्यावर चौघांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा दुपारचे सुमारे…

    ना पाणी, ना कलिंगड-बिर्याणी; अन्नावाटे विष शरीरात गेलं नाही, चौघांच्या शरीरात मॉर्फिन कसं शिरलं? डॉक्टरांचे थक्क करणारे सवाल

    Mumbai Watermelon Death Case : डोकाडिया कुटुंबीयांनी काय खाल्लं, याबद्दलच बोललं जातंय, पण खरा प्रश्न हा आहे की— मॉर्फिन शरीरात शिरलं तरी कसं? हाच या प्रकरणाचा मुख्य गाभा असल्याचं डॉ.…

    फूड पॉईझनने अवयव हिरवे होत नाहीत, डोकाडिया कुटुंबावर विषद्रव्याच्या वापराची शक्यता, अफूच्या अतिरिक्त मात्रेचीही चर्चा

    Mumbai Family Biryani Watermelon Poison Case : मयत कुटुंबातील मुलीच्या शवविच्छेदनानंतर रासायनिक विश्लेषणासाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये फुफ्फुसांत अन्नघटक किंवा स्राव आहे का, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. अफूच्या अतिरिक्त मात्रेच्या सेवनामुळे…

    उघड्यावरचा ‘शॉरमा’ जीवावर बेतला! पाच मुलांना अन्नातून विषबाधा, परिसरात खळबळ

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 30 Dec 2024, 8:27 am Raigad News : उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्याने ५ जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पाचही…

    हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा, अहमदनगरच्या अकोले तालुक्यात खळबळ

    अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील करवंदरा येथे हळदी कार्यक्रमासाठी गेलेल्या २०० ग्रामस्थांना विषबाधा झाली असून त्यापैकी ५९ रुग्णांना तातडीने राजूर,कोहणे,समशेरपूर,खिरविरे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यात सात छोटया बालकांचा समावेश आहे.…

    लग्नसमारंभातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; ८० जणांवर उपचार सुरु, चोखरधानीतील घटना

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : अमरावती महामार्गावरील चोखरधानी येथे लग्नसमारंभात अन्नातून तब्बल ८० वऱ्हाड्यांना विषबाधाचा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. व्यापारी कैलाश…

    मावा-मिठाई दुकानांवर राहणार BMCची करडी नजर; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि नाताळ अशा एकापाठोपाठ येणाऱ्या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची सुरक्षा राखावी, यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. निकृष्ट दर्जाच्या…

    You missed